एकिकडे निसर्गाच्या प्रकोपाला मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात सामोरे जावे लागत असताना मुंबईतील उरलेल्या सुरल्या मोकळ्या जागा आरक्षणे बदलून बिल्डरांच्या घशात...
Read moreराज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा...
Read moreराज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंबीय सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसून येत...
Read moreठाणे | मुंबईतील कोरोना संसर्ग परिस्थिती आटोक्यात आली असून याच पार्श्वभूमीवर कोरोना निर्बंधांतही अधिक शिथिलता देण्यात आली आहे. मात्र...
Read moreमुंबई | मुंबईत कोरोनाचा संसर्ग कमी होती असताना आद्यपही लोकल प्रवासाला सामान्य नागरिकांना परवानगी देण्यात आलेली नाही याच मुद्द्यावरून...
Read moreराज्यात विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देऊन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता....
Read moreमुंबई | ठाकरे सरकारच्या कोरोना संदर्भातील निर्बंधांवर आणि पुण्यातील मेट्रोच्या श्रेयावादाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता...
Read moreराज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारच्या निर्णयावर अनेकदा टीका करताना दिसून आले आहे....
Read moreमुंबई | मुंबईतील काही मैदाने, उद्यानांच्या विकासासाठी प्रशासनाने अद्याप कंत्राटदार नियुक्त केले नसल्याने विकास लटकणार आहे. उद्याने, मैदानांच्या विकासाबाबतच्या...
Read moreमुंबई | भारतीय जनता पक्षाने २ ऑगस्ट रोजी पुकारलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनातून पळ काढल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिव सावंत...
Read moreराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा 5 ऑगस्ट रोजी नांदेड दौरा होणार आहे. या दौऱ्यात नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील दोन...
Read moreरायगड येथील पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका २ वर्षाच्या मुलाला आणि...
Read moreमुंबई | अदानी कंपनीने मुंबई विमानतळावर स्वत:च्या नावाचा बोर्ड लावल्याने शिवसैनिकांनी हा बोर्ड काठीने तोडून उखडून फेकला. त्यानंतर अडाणी...
Read moreपोलादपूरच्या केवनाळे येथे झालेल्या दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन महिन्यांच्या बाळाला वाचवणाऱया साक्षी दाभेकर हिला नवा पाय बसवला...
Read moreमुंबई | लढवय्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील असून केंद्र सरकारनेही याबाबत आपली जबाबदारी नियमानुसार पार पाडावी,...
Read moreमराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात २३ ठिकाणी वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी १४ ठिकाणी वसतिगृहे तयार असून त्यांचे लवकरच उद्घाटन...
Read moreघाटकोपर-मानखुर्द जोड मार्गावरील नवीन उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला झाला असून या उड्डाणपुलाचे रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात...
Read moreराज्य लोकसेवा आयोगाच्या ४ रिक्त जागा ३१ जुलैपूर्वी भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली होती. आता त्यांनी...
Read moreवरळी येथे बीडीडी चाळ पुर्नविकास प्रकल्पासाठी रविवारी आयोजित उदघाटन सभारंभात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव...
Read moreमुंबई | बिडीडी चाळ पुर्नविकास प्रकल्पाचा उदघाटन सोहळा रविवारी जांबोरी मैदान वरळी येथे पार पडला होता. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष...
Read more