Saturday, April 27, 2024

कृषी

‘नॅनो डीएपी’, बियाण्याला एकदा लावा पुन्हा पिकाला देण्याची गरज भासणार नाही

  जमीन आरोग्य हे शेती क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. त्याकरिता रासायनिक खताचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवत येत्या काळात नॅनो...

Read more

काय सांगता | 25 वर्षीय तरुणाने पपई शेतीतून घेतलं 23 लाखांच उत्पादन,

शेतकऱ्यांना सतत विविध संकटांना सामोरे जावे लागते. कधी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होते तर कधी शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. या...

Read more

सततचा पाऊस- बार्शी टालुक्यातील आठ मंडळासाठी 63 कोटी मंजूर

बार्शीसह जिल्ह्यातील सततच्या पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 107 कोटींचा निधी मंजूर; सततचा पाऊस- बार्शी टालुक्यातील आठ मंडळासाठी 63 कोटी मंजूर...

Read more

पूर्ण ‘एफआरपी’ शिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी

  या हंगामात एफआरपीची पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी...

Read more

पीएम किसानचा 12वा हफ्ता येतोय, तुमचे नाव यादीत आहे का? तपासून पहा

  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा १२ वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक...

Read more

शेतकऱ्यांना पुढच्या तीन तासात हवामानाची माहिती देणारे अॅप होणार लाँन्च

शेतकऱ्यांवर सगळ्यात जास्त ढगातून बरसणाऱ्या अस्मानी संकटांचा सामना करावा लागतो यामुळे त्यांच्यासाठी मागच्या तीन वर्षांपूर्वी हवामान विभागाने मेघदूत नावाचे मोबाईल...

Read more

शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी मोदी सरकार कटिबद्ध

  शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे वक्तव्य देशाचे सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केलं....

Read more

शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत, कृषिमंत्र्यांचं सूचक विधान

  अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी शेतीविषयी दाखविलेली उदासीनता आणि ध्येयधोरणे जबाबदार आहेत.त्यामुळे काही धोरणात्मक निर्णय...

Read more

झाडे लावा व तापमान कमी करा अन्यथा भविष्यात अतिवृष्टीचा सामना करावा लागेल – पंजाबराव डख पाटलांचा इशारा

झाडे लावा व तापमान कमी करा अन्यथा भविष्यात अतिवृष्टीचा सामना करावा लागेल -हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटलांचा इशारा मातृभूमी प्रतिष्ठान...

Read more

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून १२५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

राज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाणं वाढलं आहे. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र आत्महत्या मुक्त करण्याचं आश्वासन दिलं...

Read more

राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचा इशारा

  राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. तसेच देशातील विविध भागात देखील...

Read more

सोलापूर – खुनेश्वरच्या शेतकऱ्याचा जुगाड ; चाळीस हजारात तयार केला ‘नंदी ब्लोअर’

सोलापूर - खुनेश्वरच्या शेतकऱ्याचा जुगाड ; चाळीस हजारात तयार केला 'नंदी ब्लोअर' मोहोळ - सोलापूर मधील मोहोळ तालुक्यातील खुनेश्वर गावातील...

Read more

शेतकऱ्यांनो पावसाळ्यात ‘या’ भाज्यांची लागवड करा, मिळेल बंपर उत्पादन व नफा

  खरीप पिकांच्या पेरणी साठी हा महिना सर्वात महत्त्वाचा आहे. या सगळ्याशिवाय काही भाज्या अशा आहेत ज्या पावसाळ्यात खूप वेगाने...

Read more

 ‘ई-पीक पाहणी’बाबत मोठा निर्णय, प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी –

 ‘ई-पीक पाहणी’बाबत मोठा निर्णय, प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्वाची बातमी - पावसाने पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता  पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या...

Read more

शेतकऱ्यांनो ‘येथे’ कांद्याला मिळतोय ‘इतका’ भाव; जाणून घ्या..

  बाजार समितीत कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत आहेत. नगर जिल्ह्यातील बाजार समित्यांचा विचार केला तर येथे एक नंबर कांद्याला सरासरी...

Read more

‘या’ शेतकऱ्यांना २००० रुपये मिळणार नाही; जाणून घ्या काय आहे कारण

  पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत.या योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 11 हप्ते जमा झाले आहेत....

Read more

येत्या काही दिवसात पाऊसाचा जोर वाढणार – डॉ रामचंद्र साबळे

येत्या काही दिवसात पाऊसाचा जोर वाढणार - डॉ रामचंद्र साबळे; हवामान तज्ञ मुंबई : जून महिन्यात 50 टक्क्यांहून अधिक खंड...

Read more

मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील...

Read more

‘तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाहीत, मातोश्रीत कुणाला एन्ट्री नाही, मग राज्य कोण चालवतंय?’

  शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे बाण या...

Read more

मुंबईत हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट; वर्तवली जोरदार पावसाची शक्यता

  मुंबई | हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये आज मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता...

Read more
Page 1 of 14 1 2 14