कृषी

पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे गरजेचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३३ कोटी वृक्षलागवडीच्या राज्यव्यापी कार्यक्रमाला वरोरा येथील आनंदवनातून सुरुवात वरोरा: : दहा वर्षापूर्वी पर्यावरणासंदर्भात गांभीर्याने…

शेतकऱ्यांनो बियाणांची खरेदी करताय? मग वाचाच!

बाजारातून बियाणे खरेदी करत असाल तर योग्य ती पारख असायलाच हवी अन्यथा फसगत होऊ शकते.…

कमी पाणी ,कमी खर्च व कमी कष्टामध्ये मिळाले एकरी ४ लाखांचे उत्पन्न वाचा सविस्तर…..

खामगावच्या राजेंद्र ठोंबरे यांच्या सिताफळाची किमया बार्शी: शेती ही निसर्गावर अवलंबून आहे ,त्यामुळे शेतात कोणतेही…

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी पाच दिवसांत व्यापले राज्य…

पुणे । मान्सून आता संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. वायू चक्रीवादळामुळे तब्बल…

शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू! विमा कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा

संभाजीनगर: ‘समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही बोलणार आणि त्याला तरीही जर समजलं नाही…

मान्सून ची प्रगती जवळपास केरळ राज्य व्यापले, गुरुवार पर्यत कोकण सह मध्य महाराष्ट्रात पोहचण्याची शक्यता

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. १०) केरळमध्ये प्रगती करत जवळपास संपूर्ण राज्य…

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पिकाची उत्पादकता वाढवावी-राजेंद्र चौधरी

बार्शी : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पिकाची उत्पादकता वाढवावी असे आवाहन तालुका कृषी…

आता सरसकट शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मिळणार-मोदीं सरकारचा पहिल्याच कॅबिनेट मध्ये निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. मोदींच्या नव्या मंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी…

महाराष्ट्रात १०० टक्के पाऊस; दुसरा मॉन्सून अंदाज जाहीर

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) सुधारित अंदाज हवामान विभागाने आज (ता.३१) जाहीर केला आहे. त्यानुसार देशात यंदा…

राज्यात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजानुसार नियोजन करावे!

मुंबई, २६ मे राज्यात यंदा मान्सूनच्या आगमनाला उशीर होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.…

उजनीला पाणी देणारी धरणे ही पडू लागली कोरडी

पार्थ आराध्ये पंढरपूर – भीमा खोर्‍यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा सतरा टक्के पाणी कमी आहे. तेथील…

धीर सोडू नका; मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,शरद पवारांचा जामखेडमध्ये शेतकऱ्यांना विश्वास

  अहमदनगर - शेतकरी आज संकटात आहे. मात्र, सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. केंद्र व राज्य…

बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्सादकांना दिलासा 80 कोटी पीक विमा मंजूर

बार्शी:गणेश भोळे  यावर्षी तालुक्यात अत्यल्प पडलेल्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होवून खरीप व रब्बी हंगामातील…

प्रचारातून निवांत होताच शरद पवार नातू रोहित सह थेट वाघा बॉर्डरवर

ग्लोबल न्युज नेटवर्क: राज्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच शरद पवार हे दुष्काळी भागातील दौऱ्यावर गेले.…

रोहित पवार यांनी ही केले वॉटर कप स्पर्धेच्या कामावर श्रमदान

जामखेड: राज्यात सर्वत्र पाणी फाउंडेशन चे काम जोरात सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित…

शरद पवार दुष्काळी पाहणी करण्यासाठी सांगोला दौऱ्यावर,शेतकऱ्यांच्या व्यथा घेतल्या जाणून

सांगोला; लोकसभा निवडणुकीची धावपळ कुठे थांबत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे थेट…

जाणून घ्या कशी तयार होते साखर

साखर शुद्ध स्वरुपात पांढर्‍या दाणेदार रुपात वापरली जाणे बरेच अलिकडचे. साखरेचे विविध रासायनिक प्रकार असतात.…