Saturday, May 4, 2024

महाराष्ट्र

नरेंद्र मोदींना पवारांचा फोन; महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेचे मोदींचे आश्वासन

बारामती: महाराष्ट्रातील सांगली-कोल्हापूर सह इतर भागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीबाबत महाराष्ट्र व कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून मार्ग काढतो असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र...

Read more

शरद पवार बारामतीत आले आणि पुरग्रस्तांसाठी तासाभरात जमा झाली कोटींची मदत

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बारामतीत आले असता केवळ अर्धा तासात सांगली आणि कोल्हापूर च्या पूरग्रस्तांसाठी पवार यांनी...

Read more

महाराष्ट्र सरकारच्या मिस मॅनेजमेंटमुळेच महापुराचा गोंधळ उडाला:जयंत पाटील (व्हिडिओ)

सांगली: सांगली कोल्हापूर जिल्ह्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.'या परिस्थितीला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मिस मॅनेजमेंटमुळेच हा पुराचा...

Read more

वाळव्यातील शैलजा व जयंत पाटील परिवार करतोय मनोभावे पूरग्रस्तांची सेवा,घरीच सुरू केले अन्नछत्र

सातारा व सांगली जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे कृष्णा – वारणा नद्यांना न भूतो न भविष्यती असा विशालकाय महापूर.....

Read more

पश्चिम महाराष्ट्रात महापुराचे थैमान, शिवसेना पक्ष प्रवेशात तर मंत्री सुभाष देशमुख पक्ष कार्यात व्यस्त

कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरात कृष्णा, पंचगंगा आणि कोयना नद्यांच्या महापुराने थैमान घातल्याने  विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचं भान...

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पूरग्रस्तांच्या मदतीला, पक्षाचे लोकप्रतिनिधी पूरग्रस्तांना देणार 50 लाख

पुणे: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, शासकीय पातळीवर सर्व मदत करण्याचे प्रयत्न केले जात...

Read more

कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी अगोदर करमाळ्यातील दुष्काळी भागात सोडा-रश्मी बागल

कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी अगोदर करमाळ्यातील दुष्काळी भागात सोडा-रश्मी बागल करमाळा: सध्या कुकडी प्रकल्प धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे कुकडी...

Read more

सांगलीत बचावकार्या दरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू

सांगली :कोल्हापूर- सांगलीमध्ये महापुराने थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना...

Read more

सांगली जिल्ह्यात 67 हजारहून अधिक व्यक्ती, 21 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन

सांगली जिल्ह्यात 67 हजारहून अधिक व्यक्ती, 21 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन :- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी सांगली : सांगली जिल्ह्यात...

Read more

तुम्हाला पाणी पातळी वाढवायची असेल तर हे करा:कर्नल शशिकांत दळवी

बार्शी:  : आपण शेती ,उद्योगधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करीत आलो आहोत़ जगाच्या तुलनेत आपल्या देशात भूगर्भातून सर्वाधिक पाणीउपसा केला...

Read more

दौंडची आवक लाखाच्या आत, उजनी टक्केवारी शंभरी पार , भीमाकाठ जलमय

पंढरपूर, – भीमा खोर्‍यातील धरणांवरील पावसाचा जोर कमी झाला असल्याने पाणी सोडणे मंदावले आहे. याचा परिणाम दौंडची आवक ही 99 हजार...

Read more

उजनीत येणार्‍या पाण्यात घट, भीमाकाठी सखल भागात पाणी शिरले

पंढरपूर – उजनी धरणात दौंड येथून येणार्‍या पाण्यात घट होत असून आता 1 लाख 60 हजार क्युसेकची आवक आहे. तर...

Read more

शुभ वार्ता: उजनी 90 टक्के भरले,उजनीतून भीमा नदीत दीड लाख तर वीरमधून 70 हजार क्युसेकचा विसर्ग

पंढरपूर, दि.6- भीमा खोर्‍यातील पावसामुळे उजनीत येणारी पाण्याची आवक ही 2 लाख 21 हजार क्युसेक झाल्याने धरणातून भीमा नदीत दीड...

Read more

गोदावरी काठच्या गावातील नागरिकांच्या मदतीला प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी

औरंगाबाद : राज्य सुरक्षा बल, एनडिआरएफची टिम, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी गोदावरी काठातील गावातील लोकांना सुखरुप काढण्यासाठी परिश्रम घेत आहे....

Read more

मुंबईतील मुसळधार पावसामुळे सिद्धेश्वर एक्‍स्‍प्रेससह १० गाड्या रद्द

सोलापूर : मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे सोलापुरातून मुंबईला जाणार्‍या सिद्धेश्वर...

Read more

नाथसागर (जायकवाडी)ची ‘तुडुंब’ भरण्याकडे वाटचाल, 90 हजार क्युसेक्सचा ओघ

ग्लोबल न्यूज नेटवर्क: औरंगाबाद जालना जिल्ह्यासह मराठवाड्यासाठी महत्वाचे असलेल्या नाथसागर( जायकवाडी) जलाशयाची ‘तुडुंब’ भरण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. रात्री 9...

Read more

शुभ वार्ताः उजनीची वाटचाल टक्केवारीच्या शंभरीकडे 

पार्थ आराध्ये पंढरपूर, – भीमा खोर्‍यात होत असलेल्या पावसामुळे तेथील सर्वच प्रकल्प आता भरल्याने अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून...

Read more

सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही-आदित्य ठाकरे

बीड | मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. जो कर्जमुक्त असेल, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त सुशिक्षित आणि सुरक्षित असेल. शेतकरी बांधवानो आशीर्वाद देणार की...

Read more

श्रीकृष्ण परमात्मा असूनही त्यानी आपले मोठेपण गुप्त ठेवले – ह.भ.प.बोधले महाराज

बार्शी: भारतीय तत्त्वज्ञानातील मानवी जीवनात मी कोणीतरी सामान्य आहे हे मानणे हे विशेष तर आपण कोणीतरी विशेष आहोत असे मानणे...

Read more

वीरचा विसर्ग वाढवला : 60 हजार क्यूसेक्स पाणी नीरा नदीला सोडले

पंढरपूर : भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी या तिन्ही धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येणारा...

Read more
Page 255 of 260 1 254 255 256 260