उलटसुलट कामे करणाऱ्यांना ‘घाई’ असते तशी घाई उद्धव ठाकरे यांच्या सरकारला दिसत नाही-सामनामधून फडणवीसांना काढले चिमटे
महाराष्ट्राचा संसार सुखाने चालवण्याची क्षमता सरकारमध्ये आहे. मंत्री सध्या बिनखात्याचे आहेत, पण बिनडोक्याचे नाहीत. नागपूरचे अधिवेशन महत्त्वाचे आहे. ते सुरळीत ...