Tuesday, May 14, 2024

Tag: सत्तासंघर्ष

ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये 162 नाही तर केवळ 130 आमदार – नारायण राणेंचा दावा

ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये 162 नाही तर केवळ 130 आमदार – नारायण राणेंचा दावा

मुंबई । शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आपल्या सर्व आमदारांना आणत शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी तिन्ही पक्षांचे आमदार हॉटेलमध्ये ...

आणि ते आमदार सुद्धा झाले … अजित पवारांनी सांगितला किस्सा;वाचा सविस्तर-

अजित पवारांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘आमचं आधीच ठरलेलं होतं’

मुंबई | सध्या राजकीय भूकंप आला आहे. अजित पवारांनी बंड करत भाजपला साथ देत सत्ता स्थापन केली. आता त्यांनी मोठा गोप्यस्फोट ...

सत्तास्थापनेच्या नाट्याला कलाटणी, धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी पोहोचले

सत्तास्थापनेच्या नाट्याला कलाटणी, धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी पोहोचले

मुंबई । राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस ...

महाराष्ट्राला लवकरच स्थिर सरकार देणार – पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मालिकांनी दिली माहिती

महाराष्ट्राला लवकरच स्थिर सरकार देणार – पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मालिकांनी दिली माहिती

नवी दिल्ली ।  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची दिल्लीत सुरू असलेली मॅरेथॉन बैठक संपली आहे. आमची सकारात्मक चर्चा झाली. अनेक मद्द्यांवर चर्चा ...

जे महाराष्ट्राच्या मनात, तेच पवारांच्या.. ! वाचा सविस्तर

जे महाराष्ट्राच्या मनात, तेच पवारांच्या.. ! वाचा सविस्तर

जे महाराष्ट्राच्या मनात, तेच पवारांच्या.. ! विजय चोरमारे शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील सगळ्यात कठीण लढाई महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी ...

किमान-समान कार्यक्रम ठरला, महाशिवआघाडीचे सत्तास्थापनेच्या दिशेने यशस्वी पाऊल…

किमान-समान कार्यक्रम ठरला, महाशिवआघाडीचे सत्तास्थापनेच्या दिशेने यशस्वी पाऊल…

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दमदार पाऊल उचलले आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या पार पडलेल्या संयुक्त बैठकीत आज ...

सत्ताकोंडी फुटणार? शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचा ग्रीन सिग्नल

सत्ताकोंडी फुटणार? शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचा ग्रीन सिग्नल

मुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भाजप मोठा पक्ष असला तरीही सत्ता स्थापन करण्याऐवढे बहुमत त्यांच्याकडे नाही. दरम्यान ...

राज्यपालांचं फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्यासाठी निमंत्रण;आता भाजपच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा

राज्यपालांचं फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्यासाठी निमंत्रण;आता भाजपच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा

मुंबई । राज्यातील सत्तासंघर्ष मिटण्याची शक्य़ता असून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. विधानसभेच्य़ा ...

महाराष्ट्रात घटनात्मक पेच,राष्ट्पती राजवटीशिवाय पर्याय नाही;जाणून घ्या केंव्हा केंव्हा लागली होती राज्यात राष्ट्पती राजवट

महाराष्ट्रात घटनात्मक पेच,राष्ट्पती राजवटीशिवाय पर्याय नाही;जाणून घ्या केंव्हा केंव्हा लागली होती राज्यात राष्ट्पती राजवट

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 15 दिवस उलटले. तरीही सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना ...

सोनिया गांधींची भेट घेतली, महाराष्ट्राबाबत आमचं ठरलंय : शरद पवार

सोनिया गांधींची भेट घेतली, महाराष्ट्राबाबत आमचं ठरलंय : शरद पवार

नवी दिल्ली । विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवड्याहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा कायम आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ...

आज शरद पवार सोनिया गांधींची घेणार भेट, मुख्यमंत्र्यांचीही दिल्ली वारी

आज शरद पवार सोनिया गांधींची घेणार भेट, मुख्यमंत्र्यांचीही दिल्ली वारी

नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दहा दिवस उलटले आहे. भाजप शिवसेनेच्या युतीला जनतेने कौल दिला आहे. मात्र अद्यापही सरकार ...