Friday, September 22, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘झोळी लटकवून निघून जाल…’ PM मोदिवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड प्रतिउत्तर

by Team Global News Marathi
April 24, 2023
in राजकारण
0
‘झोळी लटकवून निघून जाल…’ PM मोदिवर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे सडेतोड प्रतिउत्तर

 

जळगाव जिल्यात काल पार पडलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेत शिंदे गटासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. घराणेशाहीवर तुम्ही बोलता. मी फकीर आहे, असे सांगता. तुमच्या मागे पुढे कोणी नाही. कधीतरी झोळी लटकवून निघून जाल, माझ्या जनतेच्या हाती कटोरा द्याल. म्हणूनच चांगले घराणे लागते, असा टोला ठाकरे यांनी मोदींना लगावला होता.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युउत्तर दिले आहे. माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगात त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर नेली आहे. आपल्याला जी20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला, त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. उद्धव ठाकरेंचे वक्तव्य हे वैयक्तिक द्वेशातून आले आहे.

पंतप्रधानांच्या मातोश्रींचे निधन झाल्यावरही त्यांनी देशाला प्राधान्य दिले. त्यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध केली आहे. लोकप्रियतेची पोटदुखी निर्माण झाल्यावर अशा प्रकराचे वक्तव्य करण्याचे पाप काही लोक करतात. 25 वर्षे युतीत काम केले आणि आता भाजप नेत्याबाबत असे वक्तव्य निंदाजनक आहे. त्यांचे वक्तव्य ही बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती होऊ शकत नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी ते काय करू शकतात, हे त्यांनी दाखवलय, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी दस्तावेजांवरील औरंगाबाद नाव बदलू नका

अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी दस्तावेजांवरील औरंगाबाद नाव बदलू नका

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group