सत्तासंघर्ष

ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये 162 नाही तर केवळ 130 आमदार – नारायण राणेंचा दावा

मुंबई । शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीने मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आपल्या सर्व आमदारांना आणत शक्तीप्रदर्शन केलं.…

अजित पवारांचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘आमचं आधीच ठरलेलं होतं’

मुंबई | सध्या राजकीय भूकंप आला आहे. अजित पवारांनी बंड करत भाजपला साथ देत सत्ता स्थापन…

सत्तास्थापनेच्या नाट्याला कलाटणी, धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी पोहोचले

मुंबई । राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय…

महाराष्ट्राला लवकरच स्थिर सरकार देणार – पृथ्वीराज चव्हाण आणि नवाब मालिकांनी दिली माहिती

नवी दिल्ली ।  कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांची दिल्लीत सुरू असलेली मॅरेथॉन बैठक संपली आहे. आमची सकारात्मक…

जे महाराष्ट्राच्या मनात, तेच पवारांच्या.. ! वाचा सविस्तर

जे महाराष्ट्राच्या मनात, तेच पवारांच्या.. ! विजय चोरमारे शरद पवार यांनी आपल्या आयुष्यातील सगळ्यात कठीण…

किमान-समान कार्यक्रम ठरला, महाशिवआघाडीचे सत्तास्थापनेच्या दिशेने यशस्वी पाऊल…

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दमदार पाऊल उचलले आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या…

सत्ताकोंडी फुटणार? शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचा ग्रीन सिग्नल

मुंबई | राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भाजप मोठा पक्ष असला तरीही सत्ता स्थापन…

राज्यपालांचं फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्यासाठी निमंत्रण;आता भाजपच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा

मुंबई । राज्यातील सत्तासंघर्ष मिटण्याची शक्य़ता असून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला…

महाराष्ट्रात घटनात्मक पेच,राष्ट्पती राजवटीशिवाय पर्याय नाही;जाणून घ्या केंव्हा केंव्हा लागली होती राज्यात राष्ट्पती राजवट

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 15 दिवस उलटले. तरीही सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही…

सोनिया गांधींची भेट घेतली, महाराष्ट्राबाबत आमचं ठरलंय : शरद पवार

नवी दिल्ली । विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवड्याहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा कायम…

आज शरद पवार सोनिया गांधींची घेणार भेट, मुख्यमंत्र्यांचीही दिल्ली वारी

नवी दिल्ली | विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दहा दिवस उलटले आहे. भाजप शिवसेनेच्या युतीला जनतेने कौल…