धक्कादायक ! शिवलीला पाटील बिग बॉसच्या घराबाहेर; अचानक ‘या’ कारणामुळे सोडलं घर…

धक्कादायक ! शिवलीला पाटील बिग बॉसच्या घराबाहेर; अचानक ‘या’ कारणामुळे सोडलं घर…

बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व, काहीच दिवसांपूर्वी अगदी ध’डाक्यात सुरु झाले. पहिल्याच दिवसापासून, या शोच्या मेकर्सला, प्रेक्षकांची उत्सुकता बांधून ठेवन्यात यश मिळाले आहे. सुरुवातीपासूनच या शोने, चांगलीच चर्चा रंगवली आहे. समाजसेविका तृप्ती देसाई यांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला.

कीर्तनकारच्या विरोधात केलेल्या आं’दोलनामुळं, त्या प्रकाशझोतात आल्या होत्या. त्यामुळे, बिग बॉसच्या मेकर्सने त्याच्या समोर, प्रसिद्ध आणि लोकप्रिय कीर्तनकार ह भ प शिवलीला पाटील यांना आणून उभे केले. त्यादोघींमध्ये पहिल्याच आठवड्यात दोन-तीन वेळा चांगलाच वा’द जुं’पला होता. मात्र, अनेकांना शिवलीला यांचे बिग बॉसच्या घरात जाणे आवडले नव्हते.

म्हणून काहींनी उघडपणे त्यांच्यावर टी’का देखील केली होती. घरात जायची गरजच काय होती, याभाषेत अनेक चाहत्यांनी त्याच्यावर टी’का केली होती. मात्र, बिग बॉसच्या घरात सर्वात लहान असून देखील त्याचे वागणे सर्वात समजदार व्यक्तीसारखे होते. त्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक देखील केले होते.

त्यातच, बिग बॉसच्या घरात, नॉमिनेशनच्या टास्कमध्ये शिवलीला देखील नॉमिनेट झाल्या होत्या. आपले मत मांडण्याची संधी त्यावेळी, बिग बॉसने सर्व नॉमिनेट झालेल्या सदस्यांना दिली होती. त्यावेळी मीनलचा अनेकांसोबत वा;द झाला. केवळ मीनलच नाही, इतर जवळपास सर्वच नॉमिनेट सदस्यांचा वा;द झाला. पण, केवळ शिवलीला एकमेव अशी सदस्य होती, जिने केवळ प्रेक्षकांचीच नाही तर घरातील सर्व सदस्यांची मन जिंकली होती.

‘घरात असलेला प्रत्येक माणूस माझा असेल. आणि जेव्हा केव्हा मी या घरातून जाईल, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असेल,’ त्यांच्या या आत्मविश्वासपूर्ण वाक्यामुळं घरातील सर्वच सदस्यांची मन शिवलीलाने जिंकली. त्याचबरोबर, घराच्या बाहेर त्यांच्या चाहत्यांनी, देखील सोशल मीडियावर त्याच्याच नावाची चर्चा सुरु केली होती.

त्यांच्यावर टी’का करणारे, देखील त्याच्या या वाक्यामुळे पुन्हा त्याचे कौतुक करत होते. मीरा, गायत्री, तृप्ती, उत्कर्ष, याना मात्र शिवलीलाच्या या बोलण्याचा वेगळा अर्थ काढून पुन्हा शिवलीलावर टी’का करणे सुरु केले होते. सगळ्यांना आपलस करायचं असेल तर, जाऊन कीर्तनच करा ना. इकडे कशाला आली, त्यावर घराच्या बाहेर अनेकांनी आ’क्षेप घेतला.

त्यानंतर, मात्र दुसऱ्या दिवशी शिवलीला कुठेच दिसत नव्हत्या. नक्की काय झालं असा प्रश्न सर्वच चाहत्यांना पडला होता, त्यावेळी त्यांची त’बियत अचानक ख’राब झाल्यामुळे टास्कमध्ये त्या सहभागी होणार नाही असं समोर आलं. त्यामुळे इच्छा असून देखील शिवलीला टास्कमध्ये सहभागी झाल्या नाही. मात्र, साबणी, मसाले, आणि इतर घातक सामान त्यांनी उचलून लपवून ठेवले.

जेणेकरून, त्यांच्या गटातील सदस्यांवर, दुसऱ्या गटातील सदस्यांनी या सर्व गोष्टींचा मा’रा करू नये. मात्र, रात्री शिवलीला यांची तबियत जास्तच खरा’ब झाली आणि त्यामुळे डॉ’क्टरांच्या सल्ल्याने त्यांना घरच्या बाहेर यावं लागलं.

बिग बॉसने सांगितल्यानुसार, शिवलीला यांना योग्य उपचाराची गरज आहे आणि हे उ’पचार घरात होऊ शकत नाही. म्हणून,काही काळ जोपर्यंत उ’पचार पूर्ण होत नाही तोपर्यंत आता शिवलीला घराबाहेरच राहणार आहेत. त्यामुळे त्याचे चाहते चांगलेच नाराज झाल्याचे बघायला मिळत आहेत.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: