शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही

आज प्रत्येकाचं आयुष्य ही एक शर्यत बनली आहे. मग ती असेल कौटुंबिक उत्कर्षासाठीची, उद्योग व्यवसायाच्या उन्नतीसाठीची किंवा शैक्षणिक भवितव्यासाठीची. ज्या शर्यतीत आपण सतत धावतंच राहिलं पाहिजे, यशाची वाट न पाहता, जिंकलो म्हणून कुठेही न थांबता. अगदी अथक आणि अखंडपणे. म्हणूनच सर्वच यशस्वी लोक, आमची शर्यत अजून संपलेली नाही, कारण आम्ही अजून जिंकलेलो नाही, असेच म्हणतात.

admin: