खरचं दिसतं तस नसतं ही जुनी म्हण याचा संपूर्ण अर्थ सांगून जाते, त्यामुळे प्रथम दर्शनी माणसांचं रूप पाहिलं जात असलं तरी, त्याची खरी ओळख टिकून राहते ती त्याच्यातल्या गुणांमुळेच. त्यासाठी आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे आहोत याचा विचार करा आणि रूपवंतांपेक्षा गुणवंत व्हा !