ताकत वापराल तर शत्रू वाढतील, युक्ती वापराल तर मित्र वाढतील

सगळीच कामे लोकांवर दबाव आणून, शक्ती दाखवून होत नाहित तर लोकांना विश्वासात घेऊन प्रेमाने होतात. कामे करून घेण्यासाठी जिथे जिथे शक्तीचा वापर होतो तिथे तिथे शत्रुत्वाचा उगम होतो. ज्यासाठी तुमच्यातला चांगुलपणा, तुमच्या युक्ती प्रभावातून संबंध जोडा, कामे करून घ्या पहा, एका आदरभावातून तुमचे जागोजागी सहकारी, उत्तम मित्र तयार होतील.

admin: