Saturday, February 4, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राज्यात महाराष्ट्रद्रोह्यांचा काळ सुरू आहे; जयंत पाटील यांचा शिंदे सरकारवर आरोप

by Team Global News Marathi
December 13, 2022
in महाराष्ट्र
0
राज्यात महाराष्ट्रद्रोह्यांचा काळ सुरू आहे; जयंत पाटील यांचा शिंदे सरकारवर आरोप
भारतीय जनता पक्षाकडूनमहापुरुषणावर करण्यात येणाऱ्या बेताल वक्तव्याप्रकरणी विरोधकांनी आता मोर्चे काहून विरोध केला आहे अशातच आता माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे, राज्यात सध्या  महाराष्ट्रद्रोह्यांचा  काळ सुरू असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याचे काम हाती घेतले आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचेप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपकडून महापुरुषांच्या सातत्याने होणाऱ्या बदनामीवर पाटील यांनी भाष्य केले. तसेच भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. आपले महापुरुष हे आपले भूषण आहे. आपला गौरव आहेत. मात्र त्यांचा अपमान केला जात आहे. त्यांना कमी लेखण्याचा राज्यपालांसह भाजपचे नेते सातत्याने प्रयत्न आहेत.
 महापुरुषांची बदनामी केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवले. पत्र लिहायला त्यांना इतका वेळ का लागला? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला. आता महाराष्ट्रातून जाण्याची वेळ आली हे समजल्यावर तुम्ही पत्र लिहिता, असेही पाटील म्हणाले. तुम्ही महाराष्ट्राच्या विरोधात जे काम केले आहे, महाराष्ट्राला डिवचण्याचे काम केले आहे, त्यामुळे आता महाराष्ट्र राज्यपालांना स्वीकारत नाही असे समोर आले आहे, असे म्हणत पाटील यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
सीमा समन्वयक मंत्री बेळगावला का गेले नाहीत? आमदार रोहित पवारांचा सवाल

सीमा समन्वयक मंत्री बेळगावला का गेले नाहीत? आमदार रोहित पवारांचा सवाल

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group