Saturday, August 13, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर शशांक केतकरची उपहासात्मक पोस्ट !

by Team Global News Marathi
August 5, 2022
in मनोरंजन
0
‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर शशांक केतकरची उपहासात्मक पोस्ट !
ADVERTISEMENT

 

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहे आणि यानिमित्ताने देशभरात केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत येत्या १३ ते १५ ऑगस्ट यादरम्यान आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समस्त जनतेला केलं आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत ९ ऑगस्टपासून ‘हर घर तिरंगा’ ही मोहिमही राबवण्यात येत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रोफाईलमध्ये तिरंग्याचे छायाचित्र ठेवावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. या मोहिमेसाठी एक खास गीतही प्रदर्शित करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

मात्र दुसरीकडे मोदींनी ही मोहिम जाहिर करताच अनेकांनी या मोहिमेला विरोध केला आहे. सोशल मीडियावरही याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठमोळा अभिनेता शशांक केतकर याने एक उपहासात्मक पोस्ट शेअर करत, या मोहिमेला विरोध करणाऱ्यांना शालजोडीतली लगावली आहे.

वाचा, शशांकची पोस्ट

ADVERTISEMENT

चला चला विरोध करा…

सगळ्या बक्कळ पैसे कमावणाऱ्या celebrities ना घेऊन केलेल्या गाण्याला विरोध करा . यातून अजिबात inspire वगैरे तर होऊच नका. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुध्धा एक ऊर्जा मिळते वगैरे सगळं खोटं आहे. जुन्या पिढ्यांनी जी आत्ता पर्यंत वाट लावली, तीच देशासाठी योग्य आहे. Young, वेगळा दृष्टिकोन वगैरे काही नसतं.

भारताचा झेंडा घरो घरी असावा…. ही positive भावना १४० कोटी लोकांच्या मनात रुजावी या साठी आपल्या सरकारला campaign करावं लागतं !???

जगातल्या प्रत्येक देशात काही ना काही problems आहेत, पण जेव्हा जगासमोर मांडलेल्या त्यांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा ते सगळे कट्टर होतात. देशासाठी पेटून उठतात. आपण केव्हा कट्टर भारतीय होणार ? आपण केव्हा आपल्या देशाचा विचार करणार ?

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

काँग्रेसच्या आंदोलनात प्रियांका गांधींना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले

Next Post

सामनाच्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे, भाजपवर पुन्हा ठाकरे शैलीत टीका होणार ?

Next Post
सामनाच्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे, भाजपवर पुन्हा ठाकरे शैलीत टीका होणार ?

सामनाच्या संपादकपदी पुन्हा उद्धव ठाकरे, भाजपवर पुन्हा ठाकरे शैलीत टीका होणार ?

Recent Posts

  • शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यघटनेचा अवमान; राष्ट्रवादीचा सर्वोच्च न्यायालयात दावा
  • कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया – चंद्रकांतदादा पाटील
  • शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात?
  • ब्रासबॅण्डच्या सुरात तिरंगा यात्रा, भारतमातेच्या जयजयकारात प्रभात फेरी!
  • एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना या प्रकरणात मिळाली क्लीन चिट !

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group