Friday, August 19, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फडणवीस -शिंदेंचा फॉर्मुला | 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्र्यांसह सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू

by Team Global News Marathi
June 28, 2022
in महाराष्ट्र
0
फडणवीस -शिंदेंचा फॉर्मुला | 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्र्यांसह सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू
ADVERTISEMENT

 

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत असून दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये बैठकांच्या फेऱ्या वाढल्या असून बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन भाजपासोबत सरकार स्थापन करू शकतात. याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

 

सध्या शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष दोन्ही पक्ष कोणत्या अटींवर सहमत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज बंडखोर आमदारांची बैठक घेतल्याची देखील चर्चा आहे. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये ही बैठक झाली.

ADVERTISEMENT

पहिला आणि मोठा प्रश्न एकनाथ शिंदे स्वतःसाठी उपमुख्यमंत्री पद मागणार का? त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार यावर जोरदाक चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तर शिंदे गटातील 8 आमदारांना कॅबिनेट आणि 5 आमदारांना राज्यमंत्रीपद मिळू शकते. त्याचबरोबर 29 कॅबिनेट मंत्री भाजपचे असतील. बंडखोर आमदारांसोबत आलेल्या अपक्ष आमदारांना भाजपने त्यांच्या कोट्यातून मंत्री करावे, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे.

शिंदे गटाकडे विद्यमान सरकारचे 8 मंत्री आहेत. अशा परिस्थितीत या आमदारांना जे मंत्रिपद आधीपासून होते तेच मंत्रीपद शिंदे गटाला हवे आहे. कारण गेल्या महिनाभरात घेतलेले त्यांचे महत्त्वाचे निर्णय उद्धव ठाकरे सरकारने रोखले आहेत. कालच या मंत्र्यांकडून मंत्रीपदे हिसकावून इतर आमदारांकडे सोपवण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या! १ जुलै रोजी हजर राहण्यासाठी ईडीने बजावले दुसरे समन्स

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे यांचं जोरदार उत्तर, म्हणाले ‘याचा अर्थ काय?’

Next Post
मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे यांचं जोरदार उत्तर, म्हणाले ‘याचा अर्थ काय?’

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे यांचं जोरदार उत्तर, म्हणाले 'याचा अर्थ काय?'

Recent Posts

  • “आता कसं वाटतंय…?”, फडणवीसांनी गोविंदांना विचारलं अन् हेही सांगितलं!
  • औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील ‘पक्षात सर्व अंबादास दानवेंना…..
  • शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार, अब्दुल सत्तारांनी सांगितली रणनीती
  • १५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांच्या चौकशीसंदर्भात लोकायुक्तांद्वारे २४ऑगस्टला सुनावणी
  • शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group