शरद पवारांनी केले नात व जावयासोबत मतदान, सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास केला व्यक्त

मुंबई: आजचा दिवस देशासाठी महत्त्वाचा आहे. स्थिर सरकार येणं आवश्यक आहे. मुंबईकरही मतदानात मागे न राहता मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावतील आणि लोक निर्णायक मतदान करून सत्ता परिवर्तन करतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत पेडर रोड येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावल्या नंतर त पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधानपदाबाबत केलेल्या वक्तव्याचा काही माध्यमांनी टीआरपी वाढवण्यासाठी विपर्यास केल्याचे ही पवारांनी स्पष्ट केले. त्यानी नात रेवती सुळे व जावई सदानंद सुळे यांच्या सोबत मतदान केले.

admin: