हे होते महाभारतातील सर्वांत शक्तिशाली योद्धे जे अत्यंत शक्तिशाली होते ; वाचा सविस्तर-

हे होते महाभारतातील सर्वांत शक्तिशाली योद्धे जे अत्यंत शक्तिशाली होते.

भारताच्या मुख्य प्राचीन ग्रंथामधील एक असलेल्या महाभारतातील युद्ध हे एक सर्वांत मोठे युद्ध होते. आणि तेच युद्ध आता एक ऐतिहासिक गाथा म्हणून आपल्या सर्वासमोर महाभारत ग्रंथ आहे.

युद्ध, राजनीती, धर्म, अधर्म या सर्व तत्वांचा उल्लेख असलेला महाभारत ग्रंथ हा प्राचीन ग्रंथातील सर्वांत मोठा ठेवा आहे.

महाभारताच्या कौरव विरुद्ध पांडव या महाभयंकर युद्धात अनेक शूरवीर योद्ध्यांनी आपले युद्ध कौशल्य दाखवुन दिले होते. यातील काही योद्धे हे इतके महापराक्रमी होते की, यातील एकएक योद्धा संपूर्ण श्रुष्टिवर विजय मिळवण्याची ताकत सांभाळून होता.

एवढंच नही तर जगातील सर्वांत शक्तिशाली हत्यारांचा वापर सुद्धा याच युद्धात केला गेला होता.नक्कीच आपल्या मनात हा प्रश्न असेलच की एवढ्या शक्तिशाली योद्ध्यांमध्ये सर्वांत शक्तिशाली कोण होते?
तर आज आपण हेच जाणून घेणार आहोत.

चला तर मग जाणून घेऊया महाभारताच्या शक्तिशाली योध्यांमध्ये सर्वांत शक्तीशाली कोण होते?

दुर्योधन:

सर्वात अगोदर बोलूया दुर्योधन विषयी.. कौरवांतील सर्वांत मोठा भाऊ असलेला दुर्योधन हा एक शक्तिशाली योद्धा होता. जो गदा चालवण्यामध्ये महारथी होता. त्यावेळी गदा चालवणाऱ्यांमध्ये दूर्योधन सर्वशक्तिशाली होता.

दुर्योधन जवळ शारीरिक शक्ती मोठ्या प्रमाणात होती. ज्यामुळे छोट्या मोठ्या जखमांनी त्याला काहीही फरक पडत नसे. असंही म्हटले जाते की दुर्योधनमध्ये जवळपास 1000 लोकांचा सामना करू शकेल एवढी शक्ती होती. दुर्योधनाला युद्ध कलेचे ज्ञान गुरु द्रोणाचार्य आणि गुरु कृपाचार्य यांनी दिले होते. आणि गदा चालवण्याची कळलं दुर्योधनला बलराम तानी शिकवली होती.

दुर्योधन पूर्ण भारतवर्षातील सर्वात क्रूर शासक समजल्या जायचा. महाभारत सारखे विशाल युद्ध सुरु करण्यामागे सुद्धा दुर्योधनचाच हात होता.

पितामह भीष्म:

पितामह भीष्म यांना पराजित करणे जवळपास सर्वासाठी अशक्यच होते. कारण त्यांना इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त होते. युद्धाचे पहिले 10 दिवस भीष्म यांनी कौरव सैनेचे नेतृत्व केले होते.त्यांचे 10 दिवसाचे युद्ध कौशल्य पाहून पांडव समजून गेले होते की त्यांना पराजित करणे सोपे नाही.

भीष्म यांनी महाबली परशुराम यांना सुद्धा पराजित केले होते जे स्वतः श्रीविष्णू यांचे अवतार समजले जायचे.

10 दिवस होऊन पण युद्धात भीष्म यांना हरवता येत नाही हे पाहून श्रीकृष्ण यांच्या सांगन्यावरून अर्जुन ने श्रीखंडी ला समोर करून भीष्म यांच्यावर अनेक बाण चालवले आणि ते युद्धभूमीत पडले. युद्धाच्या शेवटी भीष्म यांनी स्वतः आपल्या इच्छेने मृत्यू स्वीकारला होता.

कर्ण :

दानशूर असलेला कर्ण हा महाभारतातील एक शक्तीशक्ती योद्धा होता. त्याच्याकडे असलेले कवच आणि कुंडले जोपर्यंत त्याच्याजवळ आहेत तोपर्यंत त्याला कोणीही पराजित करू शकत नाही. हे श्रीकृष्ण चांगले जाणून होते.

म्हणूनच कपट करून कर्णाचे कवच आणि कुंडले काढून घेण्यात आले. तरी सुद्धा कर्नाला युद्धात हरवने अशक्य होते. जेव्हा कर्णाच्या रथाचे चाक खड्डयात फसले तेव्हा अर्जुनाने त्यावर बाण चालवून कर्णाचा वध केला.

कर्नाला वर मिळाला होता की, त्याच्या कवच आणि कुंडलाना कोणतेही अस्त्र भेदून जाऊ शकत नसे. कर्णाने युद्धात नकुल, सहदेव आणि युधिष्ठिर यांणा सुद्धा हरवले होते. परंतु कुंतीला दिलेल्या वचनाप्रमाणे कर्ण फक्त अर्जुनचा वध करणार होता म्हणून त्याने त्यांना सोडून दिले.

द्रोणाचार्य :

द्रोणाचार्य हे सुद्धा भीष्म यांच्यासारखेच महापराक्रमी होते. त्यांनी कौरव आणि पांडव या दोघांनाही युद्ध नीती आणि राजनीतीची शिक्षा दिली होती. द्रोणाचार्य यांच्याजवळ सर्व शश्त्राचे उत्तर होते. त्यांच्याकडे पशुपअस्त्र, ब्रह्मास्त्र यांसारखे महाविध्वंसक अस्त्र होते. युद्धात गुरु द्रोणाचार्य यांनी पराजित करणे शक्य नव्हते.

तेव्हा श्रीकृष्णाने भीमला सांगून अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मारले आणि सर्व रनभूमीत अश्वत्थामा मारल्या गेल्याची अफवा पसरवली. हे ऐकून द्रोणाचार्य यांनी शस्त्र त्याग केला.आणि द्रोणाचार्य यांचा वध झाला.

श्रीकृष्ण :

महाभारताचे सर्वांत शक्तिशाली योद्धा श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार होते. महाभारतात एकसुद्धा हत्यार न वापरता सामील झालेले श्रीकुष्ण एकमेव योद्धा होते.

श्रीकृष्ण यांच्या युद्धनीतीमुळेच पांडव कौरव सैनेतील एवढ्या महापराक्रमी योध्यांना पराजित करू शकले. जर श्रीकृष्ण यांनी हत्यार उचलेल असते तर एकाच दिवसात आपल्या सुदर्शन चक्राने कौरव सैनेचा विनाश करून युद्ध संपवले असते.

कारण श्रीकृष्ण यांच्यासमोर कोणताही योद्धा अमर नव्हता. महाभारतात कृष्णने अर्जुनाला आपले विराट रुप दाखवले होते. सोबतच कृष्ण यांनी हे सुद्धा म्हटले होते की जेव्हा जेव्हा धर्तीवर अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा ते अवतार घेऊन अधर्मीयांचा विनाश करत राहतील.

अभिमन्यू

हा महान योद्धा अर्जुनाचा मुलगा होता. त्याने आपले बालपण द्वारका येथे सर्वधुद्र आणि कृष्णाच्या देवाबरोबर घालवले. कृष्णाजी यांचा मुलगा प्रद्युम्न आणि त्याचे वडील अर्जुन यांनी त्यांना युद्धाची शिकवण दिली. अभिमन्यूमध्ये शिकण्याची आश्चर्यकारक क्षमता होती. त्यांचे शिक्षण आई संभूद्राच्या गर्भाशयात सुरु झाले होते, आईच्या गर्भाशयातच त्यांनी त्यांचे वडील अर्जुन संभूद्राला वेगवेगळ्या युद्ध कार्यांविषयी सांगताना ऐकले होते. शिवाय अभिमन्यूने चक्रव्यूहमध्ये प्रवेश करण्याचे रहस्यही ऐकले होते.

 परंतु सबंध्राच्या मध्यभागी झोपी गेल्याने अर्जुन आपली संपूर्ण गोष्ट सांगू शकला नाही आणि अभिमन्यूला सायकल तोडण्याविषयी ऐकू शकले नाही. पांडव सैन्यात अभिमन्यू चक्रव्यूह विरुद्ध लढणार्‍या तीन माणसांपैकी एक होता अभिमन्यूला त्याचे वडील अर्जुन आणि आजोबा इंद्र यांच्याकडून संघर्ष करण्याची हिम्मत व कला मिळाली. असे म्हणतात की अभिमन्यु अर्जुनाइतके शक्तिशाली होता. आणि जेव्हा तो फक्त सोळा होता

अश्वथामा

द्रोणाचार्य आणि कीर्ती यांचा मुलगा आहे. तो कौरवो मधील एक महान योद्धा आहे. आणि हा भगवान शिवांचा अवतार देखील आहे.द्रोणाचार्य यांनी भगवान शिव यांना संतुष्ट करण्यासाठी वर्षानुवर्षे तप केले की त्यांना शिवसारखे वीर पुत्र मिळावे. अश्वथामाचा जन्म झाला तेव्हा त्याच्या डोक्यावर एक रत्न होता. ज्याने अश्वथामाला इन्सानो खाली कोणत्याही प्राणी नियंत्रित करण्यास परवानगी दिली. 

या रत्नाने अश्वथामाला कोणत्याही प्रकारच्या भूक, तहान किंवा थकवापासून वाचवले. अश्वथामा एक गरुड आहे. तो एक खूप मोठा योद्धा आहे ज्याने आश्रा सशस्त्र कलेत प्रभुत्व मिळवले होते आणि त्याच्याजवळ दैवी शस्त्रे होती. जसे की नारायण अष्ट्रा, अग्नि अस्त्र आणि त्याहूनही अधिक शक्तिशाली ब्रह्मास्त्र. भीष्म म्हणाले होते की जेव्हा अश्वत्मा रागावला तर युद्धात त्याचा सामना करणे अशक्य आहे. कारण तो शिवरायांसारखे राजराचे रूप धारण करतो.

हे होते महाभारतातील अतिशय शक्तीशाली योद्धे ज्यांनी आपल्या ताकतीचा जोरावर रनभुमीत हाहाकार माजवला होता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: