Saturday, May 18, 2024

Tag: शेतकरी

शेतकरी आनंदी हवा ही शासनाची भूमिका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शेतकरी आनंदी हवा ही शासनाची भूमिका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | शेतकरी आनंदी हवा ही शासनाची भूमिका राहिली आहे. कर्जमुक्ती हा प्राथमिक उपचार असला तरी शेतीच्या विकासासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी ...

BIG BREAKING: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

BIG BREAKING: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

कुठल्याही अटीशर्तींविना शेतकऱ्यांचे एवढे कर्ज होणार माफ… दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी पिचलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा ...

तुम्हाला चांगला बागायतदार होयचं आहे ना मग खालिल गोष्टी लक्षात ठेवा..!

तुम्हाला चांगला बागायतदार होयचं आहे ना मग खालिल गोष्टी लक्षात ठेवा..!

चांगला बागईतदार होण्यासाठी खालिल गोष्टी लक्षात ठेवा. पिकात निर्णय घेताना आचरणात राहू द्या. काही संकल्प: १) प्रथम झाडाचे ऐकायला शिका. ...

शरद पवार म्हणाले, सरकारने शेतकऱ्याबाबत तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही…

शरद पवार म्हणाले, सरकारने शेतकऱ्याबाबत तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही…

नाशिक: एकीकडे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले तरी शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेला सत्तासंघर्ष आणखीनच तीव्र होत असताना इकडे राष्ट्रवादी ...

शेतकऱ्यांनो! पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी हे करावे लागेल

शेतकऱ्यांनो! पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी हे करावे लागेल

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. गंभीर बाब म्हणजे यामुळे शेती व्यवसायाला मोठा फटका बसला असून लाखो ...

उपसा सिंचन योजनेवरील थकीत कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन- सुभाष देशमुख

उपसा सिंचन योजनेवरील थकीत कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन- सुभाष देशमुख

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी शेतीच्या उपसा सिंचन योजनांवरील थकीत कर्ज माफ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. श्रीकृष्ण ...

सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही-आदित्य ठाकरे

सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय शांत बसणार नाही-आदित्य ठाकरे

बीड | मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. जो कर्जमुक्त असेल, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त सुशिक्षित आणि सुरक्षित असेल. शेतकरी बांधवानो आशीर्वाद देणार की ...

संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; युवा खासदार  मांडतायेत शेतकऱ्यांची बाजू

संसदेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज; युवा खासदार मांडतायेत शेतकऱ्यांची बाजू

मुंबई - लोकसभा निवडणुकीत देशात राष्ट्रवादाचा मुद्दा चांगलाच गाजला. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील बिघडलेले संबंध निवडणुकीच्या केंद्रस्थानी होते. या निवडणुकीत शेतकरी प्रश्नांवर ...

शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू! विमा कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा

शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू! विमा कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा

संभाजीनगर: ‘समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही बोलणार आणि त्याला तरीही जर समजलं नाही तर आम्ही आमच्या भाषेत त्याला ...

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पिकाची उत्पादकता वाढवावी-राजेंद्र चौधरी

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पिकाची उत्पादकता वाढवावी-राजेंद्र चौधरी

बार्शी : शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या पिकाची उत्पादकता वाढवावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र चौधरी यांनी केले. ...

माझ्या राजकीय निर्णयापेक्षा दुष्काळ निवारण महत्त्वाचे- आदित्य ठाकरे

माझ्या राजकीय निर्णयापेक्षा दुष्काळ निवारण महत्त्वाचे- आदित्य ठाकरे

उस्मानाबाद: आज सकाळी उद्धव ठाकरे दुष्काळपाहणीसाठी जालन्यात दाखल झाले, तर युवासेना नेते आदित्य ठाकरे सोलापूरमध्ये पोहोचले. दुष्काळग्रस्तांना पाणी आणि जनावरांसाठी ...

धीर सोडू नका; मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,शरद पवारांचा जामखेडमध्ये शेतकऱ्यांना विश्वास

धीर सोडू नका; मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,शरद पवारांचा जामखेडमध्ये शेतकऱ्यांना विश्वास

  अहमदनगर - शेतकरी आज संकटात आहे. मात्र, सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. केंद्र व राज्य सरकार दुष्काळ हाताळण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ...

मोदींनी आमच्यावर टीका केल्याने आम्हाला भोकं पडत नाहीत-शरद पवार

चलनबंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा व्यवसाय संकटात आणण्याचे पाप भाजप सरकारने केले-शरद पवार

नाशिक: मोठया लोकांकडे काळा पैसा आहे. शेतकऱ्यांकडे कुठचा काळा पैसा. श्रीमंतांच्या काळ्या पैशाला हात लावला नाही. शेतकऱ्यांचा व्यवसाय चलनबंदीच्या माध्यमातून ...

Page 4 of 4 1 3 4