ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; कोरोनामुळे दगावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० हजारांची मदत
मुंबई : राज्यात कोरोना (Corona) महामारीमुळे हजारो रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे अनेक कुटुंबं उघड्यावर आली. मागील अनेक दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू ...