Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रविकांत तुपकरांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट

by Team Global
July 17, 2023
in महाराष्ट्र
0

बुलढाणा जिल्ह्यात विशेषत: घाटाखालील भागात कपाशीवर मोठ्याप्रमाणात लाल्या सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकरी अक्षरश: कपाशीचे पीक उपटून फेकत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च आणि मेहनतीवर पाणी फेरले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून आधाराची गरज आहे. त्यामुळे लाल्या सदृश्य रोगामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद या घाटाखालील तालुक्यांमधून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. परंतु सध्या कपाशीवर लाल्या सदृश रोग पडल्याने कपाशीची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी कपाशीचे पिक जळाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर दुसरीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांनाच दोष देऊन मोकळा झाला आहे. मोठा खर्च लावून आणि प्रचंड मेहनतीने शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु, लाल्या रेागामुळे त्यांच्या मेहनतीवर आणि खर्चावर पाणी फेरले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून आधाराची गरज आहे. त्यामुळे लाल्या रोगामुळे कपाशीच्या झालेल्या नुकसानीची पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post

ठाकरे गटाने सभागृहात रान उठवलं, किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची महत्वपूर्ण घोषणा

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group