महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज्याती कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.येणाऱ्या काळात मनसेची राजकीय वाटचाल काय असेल, हे त्यांनी स्पष्ट केलं
ज्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसला,कधी काँग्रेस मध्ये कधी काँग्रेस च्या बाहेर,1999 मध्ये परदेशी च्या मुद्द्यांवर वेगळा पक्ष,2014 मध्ये न मागता भाजप ला पाठिंबा,2019 मध्ये थेट शिवसेनेच्या मांडीवर, आमच्या भूमिकेवर टीका टिप्पणी करण्या आधी स्वतःचा चेहरा आरश्यात नक्की बघा!