एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का ?’ , उद्धव ठाकरे यांचा सवाल

एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का ?’ , उद्धव ठाकरे यांचा सवाल

ज्या कोरोनाकाळात जीवाची बाजी लावली ते पोलीस एवढे राक्षस होऊ शकतात का, असंही ठाकरे यांनी म्हंटलं. सरकार बदलल्यावर पोलीस राक्षस कसे होतील. याचा अर्थ याच्या पाठीमागे आदेश देणारा कोणीतही आहे.

उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्याविरोधात बोलायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वेळ आहे. पण, आंदोलकांना भेटायला जावं, असं एकाही मंत्र्याला वाटलं नाही.

 

 

एक फूल दोन हापमधला कुणीही गेला नाही. आता चौकशीचा फार्स केला जात आहे. जे झालं त्याची सखोल चौकशी केली जाईल. किती खोल जाणार तुम्ही एवढे खोल जाणार की, वरच येणार नाही तुम्ही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लगावला. चौकशीचं थोतांड कशाला करता.

ग्लोबल न्युज नेटवर्क: