राज्यात एकाच दिवसात 16867 रूग्णांची वाढ; 328 जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात प्रत्येक दिवशी कोरोनाबाधीत रूग्णांचा आकडा वाढता दिसत आहेत. आज एकाच दिवशी तब्बल १६ हजार ८६७ नवीन रुग्णांचे निदान झाले.तर दुसरीकडे बरे होणा-या रूग्णांची संख्याही वाढत आहे.राज्यात आजच्या दिवशी ११ हजार ५४१ रुग्ण बरे झाले असल्याने राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्क्यावर गेले आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ५४ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८५ हजार १३१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.आज एकूण ३२८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज निदान झालेले १६ हजार ८६७ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१४३२ (३१), ठाणे- २४६ (७), ठाणे मनपा-२१९ (१३), नवी मुंबई मनपा-४०६ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५५, उल्हासनगर मनपा-३९, भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-१७१ (९),

पालघर-१३५ (१), वसई-विरार मनपा-१६५ (६), रायगड-३५१ (२१),पनवेल मनपा-२७०, नाशिक-३१० (५), नाशिक मनपा-७९६ (११), मालेगाव मनपा-५६, अहमदनगर-३५४ (४),अहमदनगर मनपा-२९० (४), धुळे-७५ (२), धुळे मनपा-११८ (१), जळगाव- ६९३ (१६), जळगाव मनपा-१८६ (४), नंदूरबार-६० (१), पुणे- ९५८ (११), पुणे मनपा-१९७२ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-११३२ (४)

AU अर्थात आदित्य ठाकरे नसून अनया उदास असा अर्थ आहे, रिया चक्रवर्तीचे स्पष्टीकरण

, सोलापूर-४५५ (८), सोलापूर मनपा-५५ (१), सातारा-७२० (६), कोल्हापूर-४३५ (१२), कोल्हापूर मनपा-२३४ (३), सांगली-२६८ (१२), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (११), सिंधुदूर्ग-३२, रत्नागिरी-७४ (३), औरंगाबाद-९७ (१),औरंगाबाद मनपा-२४६ (२), जालना-७२ (२), हिंगोली-४८ (१), परभणी-३३, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९९ (५), लातूर मनपा-९३ (३), उस्मानाबाद-१६७ (३),बीड-१०६ (६)

‘जेव्हा नपुंसक पुरुषाशी आपलं लग्न झालंय हे कळलं तेव्हा…’

, नांदेड-२०१ (९), नांदेड मनपा-१०० (६), अकोला-३४, अकोला मनपा-१३ (१), अमरावती-१०१, अमरावती मनपा-२८ (४) , यवतमाळ-११८, बुलढाणा-११० (१), वाशिम-३३ , नागपूर-३३१ (४), नागपूर मनपा-१०७० (२७), वर्धा-५५ (१), भंडारा-५८, गोंदिया-९७ (१), चंद्रपूर-८७ (१), चंद्रपूर मनपा-६५ (१), गडचिरोली-१२, इतर राज्य १९.

जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते किंवा सतत मन दुखवते, तेव्हा फक्त ही एक गोष्ट करा….

ग्लोबल न्युज नेटवर्क: