श्री भगवंताचे दर्शनाने नवी ऊर्जा दिली – अर्चना ताई पाटील

भगवंत दर्शन

#बार्शी | श्री भगवंताचे दर्शन नवी ऊर्जा देऊन गेले. विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी श्री भगवंताच्या चरणी प्रार्थना केली..

सुमारे ७५० वर्षांपूर्वीचे श्री भगवान विष्णू यांचे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर अत्यंत चांगले जपले गेले आहे.

बार्शीकर “वारसा” जपतात, हे यावरून अधोरेखित होते. असे अर्चना ताई पाटील म्हणाल्या…!

ग्लोबल न्युज नेटवर्क: