Thursday, May 2, 2024

Tag: भाजप

अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

अखेर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

मुंबई :- राज्याचे विरोधीपक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे .विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे विधीमंडळात जाऊन ...

जातीवाचक उदगार काढणाऱ्याना मुख्यमंत्री पुरून उरले-पंकजा मुंडे

जातीवाचक उदगार काढणाऱ्याना मुख्यमंत्री पुरून उरले-पंकजा मुंडे

बीड : भाजपचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बीडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ...

आता निवडणुका झाल्या तर,राज्यात युतीला 226 जागा मिळण्याची शक्यता; महाआघाडीला फक्त 56

आता निवडणुका झाल्या तर,राज्यात युतीला 226 जागा मिळण्याची शक्यता; महाआघाडीला फक्त 56

ग्लोबल न्यूज नेटवर्क : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत रालोआने ऐतिहासिक विजय मिळविला. देशभरात रालोआने 353 जागांवर, तर एकट्या ...

दक्षिणेतील आंध्रप्रदेश चे जगनमोहन रेड्डी नी घेतली मोदी आणि शहांची भेट, एनडीए च्या वाटेवर

दक्षिणेतील आंध्रप्रदेश चे जगनमोहन रेड्डी नी घेतली मोदी आणि शहांची भेट, एनडीए च्या वाटेवर

नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएतील बहुतांश घटकपक्षांनीही दमदार कामगिरी केली. एनडीएतील ...

मतदारांनी माझा खासदार होण्याचा हट्ट पुरवला, सुजय विखेंचा पवारांना टोला

मतदारांनी माझा खासदार होण्याचा हट्ट पुरवला, सुजय विखेंचा पवारांना टोला

अहमदनगर | राज्याचं लक्ष लागून असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अखेर विजयी बाजी ...

महाराष्ट्रातील आणि एकूणच मोदी सुनामीची १२ कारणे!

महाराष्ट्रातील आणि एकूणच मोदी सुनामीची १२ कारणे!

संजय आवटे- राज्य संपादक दिव्य मराठी कॉंग्रेसने ऐनवेळी शिवसेनेतून आयात केलेल्या बाळू धानोरकरांनी लाज राखली नसती, तर ‘कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्रा’चे भाजपचे ...

भाजपाला मागील वेळेपेक्षा जास्त जागा मिळणार-राजनाथसिंह

भाजपाला मागील वेळेपेक्षा जास्त जागा मिळणार-राजनाथसिंह

दिल्ली: (पीटीआय )गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपला जास्त जागा मिळतील. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला NDA दोन तृतियांश बहुमत मिळेल, असा ...

राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच दोन अंकी आकडा गाठण्याची शक्यता, राजकीय निरीक्षकांचा अंदाज

राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदाच दोन अंकी आकडा गाठण्याची शक्यता, राजकीय निरीक्षकांचा अंदाज

धीरज करळे मुंबई – लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. परंतु ...

नक्षलवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा-  शरद पवार

बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल-शरद पवार

मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बारामतीची जागा भाजपने जिंकली तर लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडेल, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद ...

राज्यात 17 मतदारसंघात मतदानाला सुरुवात

राज्यात 17 मतदारसंघात मतदानाला सुरुवात

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांच्या मतदानाच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशभरात पार पडत आहे. या टप्प्यात 9 राज्यातील 71 मतदारसंघात मतदानाला ...

बारामतीत राष्ट्रवादी हरली तर राजकारण सोडून देईन-अजित पवार

बारामतीत राष्ट्रवादी हरली तर राजकारण सोडून देईन-अजित पवार

बारामती: महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते बारामतीत तळ ठोकून आहेत. बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना विजयी ...

तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात २ कोटी ५७ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघात २ कोटी ५७ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई  : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात १४ मतदार संघामध्ये मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून २४९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. ...

इंदापूर आणि बारामती यंदा इतिहास घडवणार-देवेंद्र फडणवीस ,बारामतीच्या प्रचाराची सांगता

इंदापूर आणि बारामती यंदा इतिहास घडवणार-देवेंद्र फडणवीस ,बारामतीच्या प्रचाराची सांगता

इंदापूर: 1991 साली पुतण्याला तिकिट मिळाले तेव्हा पासून, या इंदापूर बारामतीला प्रायवेट प्राॅपर्टी समजून पवारांनी राजकारण केले. लोकसभेच्या निवडणूका आल्या ...

एका राष्ट्रीय पक्षाला राष्ट्रीयत्वाबाबत बोलण्याचा कवडीचा ही अधिकार राहिला नाही-शरद पवार

एका राष्ट्रीय पक्षाला राष्ट्रीयत्वाबाबत बोलण्याचा कवडीचा ही अधिकार राहिला नाही-शरद पवार

अकलूज: साध्वी प्रज्ञा सिंग हिने शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत जे वक्तव्य केले आहे, त्या विधानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त ...

शेतकरी, धनगर, मराठा, शहरी, ग्रामीण जनता अशा सर्वांनाच या सरकारने फसवले-शरद पवार

शंकरराव मोहिते यांनी साखर कारखानदारी करताना माझे भाऊ अप्पासाहेब पवार यानी हातभार लावला-शरद पवार

नातेपुते: लक्ष्मण जगताप आमच्या सोबत होता. आमदार झाला पक्ष सोडला नंतर भाजपात गेले. एकदा त्यांचा फोटो आर एस एस च्या ...

चुकून बसपा ऐवजी मतदान गेलं  भाजपाला,त्याने चक्क बोटच कापले

चुकून बसपा ऐवजी मतदान गेलं भाजपाला,त्याने चक्क बोटच कापले

लखनौ : बुलंदशहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिकारपूर परिसरातील एका दलित मतदारानं गुरुवारी (18 एप्रिल)लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यान ...

केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना समूळ नष्ट करण्याचेच काम :धनंजय मुंडे

केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना समूळ नष्ट करण्याचेच काम :धनंजय मुंडे

बार्शी : मोदींनी १५ लाखाच्या नावाने जनतेला फसविले. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले. भाजपाने ५ वर्षापूर्वी निवडणूकीत दिलेली आश्वासने ...

भाजप नव्हे तर देशात सर्वाधिक बँक बॅलन्स मायावती च्या बहुजन समाज पक्षाकडे

भाजप नव्हे तर देशात सर्वाधिक बँक बॅलन्स मायावती च्या बहुजन समाज पक्षाकडे

टीम ग्लोबल न्युज: देशभर लोकसभा निवडणुकीमुळे सर्वत्र वातावरण गरमागरम झाले आहे. विविध पक्षांचे उमेदवार अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रांद्वारे आपली संपत्ती ...

गेल्या पाच वर्षात भाजपने लातुरात  काहीच केलं नाही-हर्षवर्धन पाटील

गेल्या पाच वर्षात भाजपने लातुरात काहीच केलं नाही-हर्षवर्धन पाटील

लातूर | स्व.विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याला देशाच्या नकाशावर नवी ओळख निर्माण करून दिली. जिल्ह्याचा कायापालट करून विकास केला. मात्र ...

Page 15 of 15 1 14 15