केंद्राच्या कृषी कायद्याची राज्यात अंमलबजावणी नाहीच.. केंद्राच्या अध्यादेशाला ठाकरे सरकारकडून स्थगिती
मुंबई – केंद्र सरकारच्या कृषी (पणन) कायद्याची राज्यात अंमलबजावणी करणाऱ्या अध्यादेशाला राज्य सरकारने पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे ...