Saturday, April 27, 2024

Tag: जयंती

एखाद्या चित्रपटासारखे राहिले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन; त्यांचा मृत्यू अजून बनलं आहे गुढ रहस्य

एखाद्या चित्रपटासारखे राहिले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन; त्यांचा मृत्यू अजून बनलं आहे गुढ रहस्य

एखाद्या चित्रपटासारखे राहिले नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन; त्यांचा मृत्यू अजून बनलं आहे गुढ रहस्य     नवी दिल्ली: स्वातंत्र्यसैनिक ...

माझ्या बाबासाहेबांना छळले कोणी? वाचा सविस्तर

माझ्या बाबासाहेबांना छळले कोणी? वाचा सविस्तर

माझ्या बाबासाहेबांना छळले कोणी? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 'पांचजन्य' हे मुखपत्र आता ऑनलाइनही दिसते. या ऑनलाइन पोर्टलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ...

‘खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं – संजय राऊत          शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला होता.  यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या.                  पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी येते हा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी सामनाची पायरी चढल्यावर बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते, अशा भावना व्यक्त केल्या. सलग ३० बाळासाहेबांसोबत काम केले असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले. ५० वर्षांपूर्वी मराठी माणूस खचला होता, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचे बळ दिले, असे संजय राऊत म्हणाले.                 पुढे बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात, असे वक्तव्य त्यांनी केले. बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळ वळण दिले, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले.                मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस ५० वर्षापूर्वी खचला होता. खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचे बळ दिले. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस आत्मविश्वासानं उभा राहतो त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जाते. मराठी माणूस यापुढील अनेक शतकं त्यांचं स्मरण करेल, असही संजय राऊत म्हणाले.

‘खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं – संजय राऊत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणी जागवल्या. पत्रकारांनी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी येते हा प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी सामनाची पायरी चढल्यावर बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते, अशा भावना व्यक्त केल्या. सलग ३० बाळासाहेबांसोबत काम केले असल्याचं संजय राऊत यांनी सांगितले. ५० वर्षांपूर्वी मराठी माणूस खचला होता, त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचे बळ दिले, असे संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच निर्माण होतात, असे वक्तव्य त्यांनी केले. बाळासाहेबांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाला वेगळ वळण दिले, त्यांनी हिंदुत्वाची लाट निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंचे स्मरण ठेवावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले. मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस ५० वर्षापूर्वी खचला होता. खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचे बळ दिले. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस आत्मविश्वासानं उभा राहतो त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जाते. मराठी माणूस यापुढील अनेक शतकं त्यांचं स्मरण करेल, असही संजय राऊत म्हणाले.

‘खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी लढण्याचं बळ दिलं - संजय राऊत   ग्लोबल न्यूज: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना ...

बडी सोच… बडा दिल… विलासराव!

बडी सोच… बडा दिल… विलासराव!

बडी सोच… बडा दिल… विलासराव! देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,.. एक दिवस घेणाऱ्याने… देणाऱ्याचे हात घ्यावे!.. खरंच, द्यायलाही दानत ...

अहिल्यादेवी जयंती: मल्हार आर्मीकडून डिजिटल आहिल्या महोत्सवाचे आयोजन; तब्बल दीड लाखांची बक्षिसे

अहिल्यादेवी जयंती: मल्हार आर्मीकडून डिजिटल आहिल्या महोत्सवाचे आयोजन; तब्बल दीड लाखांची बक्षिसे

यंदा प्रथमच डिजिटल साजरी होणार अहिल्यादेवींची जयंती; एक लाख बक्षिसांच्या डिजिटल स्पर्धा उस्मानाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक आणि गर्दी होणाऱ्या कार्यक्रमावर ...

जयंती विशेष लेख:  जगातला सर्वोत्तम पुत्र किर्तीवंत छत्रपती संभाजी महाराज !

जयंती विशेष लेख: जगातला सर्वोत्तम पुत्र किर्तीवंत छत्रपती संभाजी महाराज !

जयंती विशेष लेख: जगातला सर्वोत्तम पुत्र किर्तीवंत छत्रपती संभाजी महाराज ! जयंती विशेष लेख 14 मे 2020 महापराक्रमी,कर्तृत्वान माणसांच्या बाबतीत ...

यावर्षी आंबेडकर जयंती घरीच साजरी करा, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

यावर्षी आंबेडकर जयंती घरीच साजरी करा, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

पुणे | कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे सर्वांनाच वारंवार घरात राहण्याचे आवाहन ...

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत येणार, जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याचा ठराव मंजूर

बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरुषांच्या यादीत येणार, जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याचा ठराव मंजूर

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आता राष्ट्रीय पुरुष आणि नेत्यांच्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. शिवसेनाप्रमुखांची जयंती ...

ऐतिहासिक! दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांनी केले राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

ऐतिहासिक! दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांनी केले राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

दिल्ली: भारतीय लोकशाही च्या सर्वोच्च संसदेमध्ये सर्वपक्षीय मंत्री- खासदारांनी 'राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची' जयंती साजरी केली. शाहू महाराजांचा वंशज या ...

जातीवाचक उदगार काढणाऱ्याना मुख्यमंत्री पुरून उरले-पंकजा मुंडे

जातीवाचक उदगार काढणाऱ्याना मुख्यमंत्री पुरून उरले-पंकजा मुंडे

बीड : भाजपचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बीडमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ...

गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील सामान्य माणसाला नेतृत्व करायला शिकवले-मुख्यमंत्री

गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील सामान्य माणसाला नेतृत्व करायला शिकवले-मुख्यमंत्री

परळी: गोपिनाथराव मुंडेंच्या सानिध्यात कोणी आला तर ती व्यक्तीमध्येही नेतृत्वगुण तयार होत होते इतकी ताकद त्यांच्यात होती. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला ...

आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती, जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी

आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती, जाणून घ्या त्यांच्या कार्याविषयी

तुकडोजी महाराज (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. ...

आज भगवान महावीर जयंती, जाणून घेऊया महावीरांबद्दल

आज भगवान महावीर जयंती, जाणून घेऊया महावीरांबद्दल

महावीर जयंती का साजरी केली जाते? जैन धर्मातील 24 तीर्थंकारांपैकी शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांचा आजच्या दिवशी जन्म झाला. त्यामुळे ...