Friday, August 19, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इतक्या बंदोबस्तात आमदारांना का आणलं जातंय? अतिरेकी कसाबलासुद्धा असं आणलं नसेल

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 3, 2022
in महाराष्ट्र
0
इतक्या बंदोबस्तात आमदारांना का आणलं जातंय? अतिरेकी कसाबलासुद्धा असं आणलं नसेल
ADVERTISEMENT

मुंबई : इतक्या बंदोबस्तात आमदारांना का आणलं जातंय? अतिरेकी कसाबलासुद्धा असं आणलं नसेल असं आदित्य ठाकरे म्हणाले.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

शिंदे-फडणवीस सरकारची आज विधानभवनात अग्निपरीक्षा असणार आहे. अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. यामध्ये भाजपकडून राहुल नार्वेकर असणार आहेत. दोन दिवसाच्या विशेष अधिवशेनात सहभागी झालेले माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपकडून (BJP) आमदारांना बंदोबस्तात आणल्यावरून टीका केली आहे. बसमधून आणल्या जाणाऱ्या आमदारांबाबत वाईट वाटतंय. इतक्या बंदोबस्तात आमदारांना का आणलं जातंय? अतिरेकी कसाबलासुद्धा असं आणलं नसेल असं आदित्य ठाकरे म्हणाले.

 

ADVERTISEMENT

विधानभवन परिसरात कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे याबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की,”आमदारांमध्ये आणि माध्यमात दोरी लावली आहे. याआधी असं नव्हतं कधी. सरकारचा सगळा बंदोबस्त आहे. विधानभवन परिसरात इतका बंदोबस्त पहिल्यांदा आहे. मुंबईत इतका कडेकोट बंदोबस्त पाहिला नव्हता.”

शिवसेनेचं विधानभवनातलं कार्यालय सील करण्यात आल्याचं समोर आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे यांनी आम्हीच कार्यालय बंद केल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले की, “पुन्हा विधानभवनात यायंच आहे म्हणून आम्हीच कार्यालय बंद केलंय. आमच्या कार्यालयाची चावी आमच्याकडे आहे. अहो काही लोकांना इतर ठिकाणी नेवून बंद करून ठेवलं. आमचं काय विचारताय.” तसंच व्हीपबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, शिवसेनेचा, सुनिल प्रभू यांचाच व्हीप अधिकृत असेल.

ADVERTISEMENT

आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी सरकारला केली. आरेच्या आंदोलनाला जाऊ शकलो नाही कारण विधानभवनाचे आज कामकाज आहे. इथं आल्याने गेलो नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्ष खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांना लगवाला. “माझी पुन्हा एकदा सरकारला विनंती असेल, सॉरी पुन्हा नाही, परत.” यावेळी त्यांनी ‘पुन्हा’ शब्दावर जोर दिला.

आदित्य ठाकरे यांनी आरेच्या जंगलाला आमच्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मुंबईला तरी धोका देऊ नका, आम्हाला दिलात ठिक आहे. आरेचं जंगल मुंबईसाठी महत्त्वाचं आहे. आरेला दोन पर्याय आहेत. या पर्यायावर काम सुरू होतं. पण सरकारचा पहिला निर्णय मुंबईवर घाला घालणारा असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: आदित्य ठाकरेविधिमंडळ
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यासारखी बंडखोरांसाठी पोलिसांची यंत्रणा तैणात

Next Post

आढळराव-पाटील शिवसेनेतच, पक्षाकडून स्पष्टीकरण;

Next Post
ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे राजकीय डाव

आढळराव-पाटील शिवसेनेतच, पक्षाकडून स्पष्टीकरण;

Recent Posts

  • “आता कसं वाटतंय…?”, फडणवीसांनी गोविंदांना विचारलं अन् हेही सांगितलं!
  • औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात सामील ‘पक्षात सर्व अंबादास दानवेंना…..
  • शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार, अब्दुल सत्तारांनी सांगितली रणनीती
  • १५०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांच्या चौकशीसंदर्भात लोकायुक्तांद्वारे २४ऑगस्टला सुनावणी
  • शिंदेंच्या दहीहंडीत बाळासाहेबांच्या विधानांचा दाखला अन् उद्धव ठाकरेंवर निशाणा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group