Tuesday, January 31, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकनाथ शिंदेंची घणाघाती टीका

by Team Global News Marathi
November 4, 2022
in मुंबई
0
अजून किती जणांना पक्षातून हाकलणार; आम्ही शिवसेनेतच – एकनाथ शिंदे

 

शिवसेना आणि शिवसेना समर्थक अपक्षा आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि ५० आमदारांना गद्दार म्हणत डिवचलं.इतकंच नाही, तर हे खोके सरकार आहे, असाही आरोप केला. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबईत इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०२२ मध्ये झालेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ठाकरेंवर प्रहार केला.

उद्धव ठाकरे यांच्याकडून हे खोके सरकार असल्याचा तसेच गद्दारांचं सरकार असल्याचा आरोप सातत्यानं होतोय. उपयोग संपल्यानंतर शिंदे गटाला भाजप सोडून देईल, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताहेत. तुम्ही याकडे कसं बघता असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) बोलण्यासाठी दुसरं काय आहे? दोनच तर आहे. एक खोके आणि दुसरं गद्दार. पण आम्ही निष्ठावंत आहोत. आम्ही लोकांनी क्रांती केलीये. हा खूप मोठा उठाव आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे का झालं?”, असा उलट सवाल एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

“पैसे देऊन दोन-पाच लोकांना फोडू शकतो. पन्नास लोक एकाच वेळी एक भूमिका घेतात आणि दुसरीकडे जातात. तर त्यात चूक कुणाची आहे, हे शोधण्याऐवजी आरोप लावण्याचं कारण म्हणजे कारण त्यांना माहितीये की चूक त्यांची आहे. ते कसं म्हणू शकतात की माझी चूक आहे. मी चूक सुधारली नाही. असं कुणी कबुल करत का? नाही करू शकत’, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
जयंत पाटलांना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर, मात्र दलबदलू नेत्यांना मान

जयंत पाटलांना जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विसर, मात्र दलबदलू नेत्यांना मान

Recent Posts

  • २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी वरुण गांधीं घेणार मोठा निर्णय
  • उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार ; रामदास कदमांनी पुन्हा साधला निशाणा
  • खासगी टीव्ही चॅनल्सना ‘देशहित’शी संबंधित मजकूर दाखवावा लागणार, केंद्र सरकारचा निर्णय
  • पाणीप्रश्न जिव्हाळ्याचा, या मुद्द्यावर मुख्यमंत्री के.सी. राव यांच्याशी चर्चा करणार
  • ‘पठाण’ची यशस्वी वाटचाल’, कार्तिकच्या सिनेमाची रिलीज डेटमध्य बदल

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group