Thursday, November 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“उद्धव ठाकरेंचा ‘तो’ खुर्ची वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न होता”; जलील यांची टीका

by Team Global News Marathi
July 6, 2022
in राजकारण
0
इम्तियाज जलील यांच्याकडून संभाजी भिडेंची तुलना अजमल कसाबशी

 

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने जाता-जाता घेतलेल्या शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या मागणीला मंजूरी दिली. या निर्णयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केला. शहरातील विविध भागातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिक व नागरिकांसह ढोलताशाच्या गजरात आनंद व्यक्त केला.

मात्र महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे नामकरण रुचलं नाही. तसेच एमआयएम नेत्यांनाही हे नामकरण पसंतीस पडलं नाही. याच मुद्द्यावरून AIMIM चे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीच्या मावळत्या सरकारवर पुन्हा एकदा टीका केली.

औरंगाबादचे घाईघाईत नामकरण करण्याचा निर्णय ज्यावेळी घेण्यात आला, त्यावेळी त्या नामकरणामागे संभाजी महाराज यांच्याबाबतचे प्रेम नव्हते. स्वत:ची सत्तेची खुर्ची वाचवणे हे त्या निर्णयामागचे खरं कारण होतं. ठाकरे यांची सत्ता जात असताना कदाचित या नामकरणाने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचेल असा हा त्यांचा प्रयत्न होता.

मात्र कोणत्याही जाती-धर्माचे लोक हे औरंगाबाद या नावाशी संबंध जोडत होते. कोणीही या शहराचे नाव बदलण्याची मागणी करत नव्हते. आतादेखील आम्ही आमच्या पद्धतीने लढा देऊ. आम्ही आंदोलनं करू, कोर्टाकडे दाद मागू आणि संसदेत देखील आवाज उठवू, अशा शब्दात खासदार इम्तियाज जलील यांनी विधान केले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
टीएमसीने हातवर करताच महुआ मोइत्रांकडून टीएमसीचं ट्विटर हँडल अनफॉलो

टीएमसीने हातवर करताच महुआ मोइत्रांकडून टीएमसीचं ट्विटर हँडल अनफॉलो

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group