Monday, July 4, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…ज्यांना मुलबाळ नाही त्यांना काय कळणार? नाना पटोले यांचे पुन्हा वादग्रस्त विधान

by Team Global News Marathi
March 2, 2022
in राजकारण
0
कोरोनाकाळात लसी दुसऱ्या देशांना पाठवणं हे हत्याकांडच, नाना पटोलेंनी साधला मोदी सरकारवर निशाणा
ADVERTISEMENT

 

युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाले असून युक्रेनमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे केंद्र सरकारवर सर स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे. ‘ज्यांना मुले बाळे नाही अशा लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाही’ असं वक्त्यव्य करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली. रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला सुरू केला आहे. त्यामुळे परिस्थिती आता आणखी चिघळत चालली आहे. अशातच हजारो भारतीय विद्यार्थी अडकलेले आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

आज एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या धोरणावरून सडकून टीका केली आहे. ‘युक्रेनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून आहेत. मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोनवर बोललो त्यांचे व्हिडीओ पाहिले भारताच्या विदेश मंत्रालयाशी मी अनेकदा बोलले असून त्याच्या कडून कोणतेही प्रतिसाद मिळाले नाही, असं नाना पटोले म्हणाले.

ADVERTISEMENT

मात्र ज्या प्रमाणे कोरोनामध्ये पाच राज्याचे निवडणुका दुसऱ्या लाटेत आल्या, तेव्हा भारताचे प्रधान सेवक ते प्रचारात व्यस्त होते आणि दुसरीकडे कोरोनाचे प्रेत गंगानदीत तरंगतांना दिसताच तेव्हा त्यांना जाग आली. त्याच प्रमाणे पुन्हा आता पाच राज्यांच्या निवडणुका सुरू झाल्या आणि या निवडणुकामध्येच युक्रेनमध्ये युद्ध सुरू होणार होते, असे रशियाच्या माध्यमातून सगळीकडे अल्टिमेट दिले जात होते. तेव्हा ही भारताचे प्रधान सेवक निवडणुकीत व्यस्त होते, अशी टीकाही पटोलेंनी केली.

तसेच पुढे बोलताना पटोले म्हणाले की, आम्ही सगळं बघून घेऊ. मात्र आज ज्यांचे मुलं त्याठिकाणी शिकत आहेत त्यांच्या कुटुबीयांवर काय वेदना होत असतील ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना काय ते कळणार नाही. मात्र केंद्रातील सरकार आपल्या देशातील लोक युक्रेनमधून आणण्यात कमी पडला आहे. हे सत्य आहे अशी टीका त्यांनी केली होती.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मी पुन्हा सांगतो ‘बाप बेटे जेलमध्ये जाणार’ संजय राऊतांचे सूचक ट्विट

Next Post

70 टक्के लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना मिळणार दिलासा; कोरोना निर्बंध हटणार ?

Next Post
70 टक्के लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना मिळणार दिलासा; कोरोना निर्बंध हटणार ?

70 टक्के लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना मिळणार दिलासा; कोरोना निर्बंध हटणार ?

Recent Posts

  • राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड
  • राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर; विधानसभेत पत्राचा केला विशेष उल्लेख
  • ‘शरद पवार बोलतात त्याच्या उलटंच घडतं, आता हे सरकार अनेक दशकं चालणार’
  • “बेइमानांच्या मुलांना कोणी बायको देणार नाही” म्हणणारे आमदार बांगर शिंदे गटात सामील
  • दिशा पाठोपाठ आदित्य ठाकरेंवर भाळली ‘ही’ अभिनेत्री, पोस्ट सर्वत्र चर्चेत

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group