Saturday, June 3, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं; कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य 

by ग्लोबल न्युज नेटवर्क
March 10, 2022
in राजकारण
0
महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं; कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य 

 

महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं; कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे सूचक वक्तव्य

 

नवी दिल्ली – ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर आले असून पंजाब वगळता ४ राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. भाजप आप आणि समाजवादी पार्टी वगळता कोणत्याही पक्षाला या निवडणुकीत समाधानकारक कामगिरी करता आलेली नसल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची तर खूपच बिकट अवस्था असून नोटा पेक्षा देखील कमी मते या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

दरम्यान, मानहानीकारक पराभव स्वीकाराव्या लागणाऱ्या या दोन पक्षांची डोकेदुखी इथेच थांबणार नसल्याचे दिसत आहे कारण आता काँग्रेसच्या एका दिग्गज नेत्यानेच ठाकरे सरकार कधीही पडू शकतं, असं म्हटलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महाराष्ट्राचं सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, असं विधान काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे. विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात केतकरांनी आपली भीती व्यक्त केली. महाराष्ट्रातील सरकार पडण्याची भीती वाटते का असा प्रश्न चर्चेवेळी केतकरांना विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले ज्या क्षणापासून हे सरकार स्थापन झाले आहे त्या क्षणापासूनच ही भीती आहे की महाराष्ट्रातले सरकार केव्हाही पडू शकतं.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: केतकरनिकालभाजपमहाराष्ट्र सरकार
ADVERTISEMENT
Next Post
4 राज्यांत विजयानंतर बोलले मोदी: म्हणाले आजचा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी

4 राज्यांत विजयानंतर बोलले मोदी: म्हणाले आजचा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी

Recent Posts

  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group