धसका कोरोनाचा | रेल्वेने रद्द केल्या ३५० पेक्षा जास्त ट्रेन, १७ ट्रेनचे बदलले मार्ग
धसका कोरोनाचा | रेल्वेने रद्द केल्या ३५० पेक्षा जास्त ट्रेन, १७ ट्रेनचे बदलले मार्ग IRCTC Cancelled Trains List Today: नवी दिल्ली: ...
धसका कोरोनाचा | रेल्वेने रद्द केल्या ३५० पेक्षा जास्त ट्रेन, १७ ट्रेनचे बदलले मार्ग IRCTC Cancelled Trains List Today: नवी दिल्ली: ...
"बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड" पोरखेळ चालला आहे फडणवीस संतापले मुख्यमंत्री उद्धव ठकरे यांनी आरे येथील कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग (पूर्व) ...
मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवा बंद करा - महापौर किशोरीताई पेडणेकर ग्लोबल न्यूज: सध्या राज्यात तसेच मुंबई शहरात कोरोना रुग्णांच्या ...
मी भिकारी नाही व्यापारी आहे….नक्की वाचा जीवनात बदल घडेल..! एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील ...
आजपासून तुमच्या जीवनाशी निगडीत या ६ गोष्टी बदलल्या आहेत,गॅस,रेल्वे व बँक नियमात बदल मुंबई- १ नोव्हेंबर २०२० पासून देशात अनेक नियम बदलत आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. गॅस सिलिंडर बुकिंग असो किंवा बँकेतील व्याज दर. असे अनेक नियम १ तारखेपासून बदलण्यात आले आहे. त्यासोबतच भारतीय रेल्वेने १ नोव्हेंबर पासून काही नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे या बदललेल्या गोष्टींचा आम्ही घेतलेला थोडक्यात आढावा. १. ...
सोलापूर,दि.7 : शुक्रवार दिनांक 09.10.2020 पासून गाडी क्र. 02115/02116 मुंबई-सोलापुर-मुंबई सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस धावणार. गाडी क्रमांक 02115 छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस (मुंबई) ते सोलापूर सुपरफास्ट ...
लोकल फेऱ्या वाढवण्याच्या मागणीला केंद्र सरकारचे उत्तर, राज्य सरकारने सांगितले तरच फेऱ्या वाढवण्यात येतील कोरोनाच्या वाढत्या संकटात मागील सहा महिन्यांपासून ...
मनसे सरचिटणीस देशपांडेसह चार जणांना अटक सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी काही दिवसांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनचे सरचिटणीस ...
मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. मुंबईत आज महाराष्ट्रातला कोरोनाचा पहिला ...
सोलापूर : प्रवासाला निघताना अस्वस्थ वाटतंय, किंवा घाईघाईत आरोग्याच्या काही तपासण्या राहून गेल्या अथवा अगदी सहज म्हणून आपल्याला आरोग्य तपासण्या ...
गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला. महापुराने अतिगंभीर परिस्थिती झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आता हळूहळू पूर ...
सोलापूर : मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे रूळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे सोलापुरातून मुंबईला जाणार्या सिद्धेश्वर ...
मुंबई: मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली आहे. पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्स्प्रेस ...
उस्मानाबाद: कोल्हापूर-उस्मानाबाद-बीदर रेल्वे बंद न करता ती पुढे हैद्राबाद पर्यंत वाढवावी, अशी मागणी खा.ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल, ...