Saturday, April 20, 2024

Tag: महापूर

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी ; नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी ; नद्यांना पूर, गावांचा संपर्क तुटला

सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाने रात्रभर बीड जिल्ह्याला झोडपले, पहाटेपर्यंत सुरू राहिलेल्या जोरदार पावसामुळे बीड जिल्हा पाणीमय झाला. 11 पैकी ...

तळीयेत 84 जणांचे सामूहिक उत्तरकार्य; नातेवाईकांना अश्रू अनावर

तळीयेत 84 जणांचे सामूहिक उत्तरकार्य; नातेवाईकांना अश्रू अनावर

रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात आज अश्रूंचा महापूर पाहायला मिळाला. तळीये गावातील जलनी माता डोंगराचा दरडीचा भाग कोसळून 84 ...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना एक पत्र, पत्राच्या माध्यमातुन केल्या ‘या’ मागण्या ! –

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना एक पत्र, पत्राच्या माध्यमातुन केल्या ‘या’ मागण्या ! –

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना एक पत्र, पत्राच्या माध्यमातुन केल्या 'या' मागण्या ! - मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते ...

ला:राज्यात पूरग्रस्त भागात 112 मृत्यू, 99 बेपत्ता, 1 लाख लोकांचे स्थलांतर; तळिये गावात 49 मृतदेह बाहेर काढले

ला:राज्यात पूरग्रस्त भागात 112 मृत्यू, 99 बेपत्ता, 1 लाख लोकांचे स्थलांतर; तळिये गावात 49 मृतदेह बाहेर काढले

कोल्हापुरातील आंबेवाडी आणि चिखली गावाला महापुराचा सर्वात जास्त फटका बसतो. गावातील एका कुटुंबाने दुमजली इमारतीत नातेवाइकांकडे आसरा घेतला होता. लाइट ...

पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे, कोल्हापूरला पुन्हा एकदा पुराचा धोका

पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे, कोल्हापूरला पुन्हा एकदा पुराचा धोका

करवीर तालुका आणि शिरोळ तालुक्यातील कुटुंबांच्या स्थलांतरणाला वेग कोल्हापूर । मुसळधार पावसामुळे कोल्हापूरला पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा ...

गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, सांगलीसारखी पूरस्थिती निर्माण होण्याची भीती

गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, सांगलीसारखी पूरस्थिती निर्माण होण्याची भीती

गडचिरोली | सोमवारपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत एकट्या गडचिरोली तालुक्‍यात तब्बल 126 मिलिमीटर पावसाची नोंद झाली ...

अखेर कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराने घेतला मोकळा श्वास,मिरज-रुकडी रेल्वे सेवा ही सुरू

अखेर कोल्हापूरच्या प्रवेशद्वाराने घेतला मोकळा श्वास,मिरज-रुकडी रेल्वे सेवा ही सुरू

गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला. महापुराने अतिगंभीर परिस्थिती झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आता हळूहळू पूर ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जेनेलिया- रितेश देशमुख जोडीने केली 25 लाखांची मदत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जेनेलिया- रितेश देशमुख जोडीने केली 25 लाखांची मदत

मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील महापूर ग्रस्त लोकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मदतीचा ओघ सुरू असून यासाठी विविध देवस्थान ट्रस्ट, समाजसेवी संस्था, राजकीय पक्ष, ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साईबाबा धावले, शिर्डी संस्थान देणार 10 कोटींची मदत

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साईबाबा धावले, शिर्डी संस्थान देणार 10 कोटींची मदत

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चोहोबाजूंनी ओघ सुरू झाला असून शिर्डी येथील साईबाबा संस्‍थानाने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी ...

आलमट्टी धरण:माझ्या मतदार संघातून नक्षलवादी तयार झाल्यास त्याला सरकार जबाबदार:खा:धैर्यशील माने

आलमट्टी धरण:माझ्या मतदार संघातून नक्षलवादी तयार झाल्यास त्याला सरकार जबाबदार:खा:धैर्यशील माने

सध्या कोल्हापूर, सांगली मध्ये जोरदार पूरस्थिती अजूनही कायम आहे. शिवसेना आणि कोल्हापूर हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांनी सरकारी ...

वाळव्यातील शैलजा व जयंत पाटील परिवार करतोय मनोभावे पूरग्रस्तांची सेवा,घरीच सुरू केले अन्नछत्र

वाळव्यातील शैलजा व जयंत पाटील परिवार करतोय मनोभावे पूरग्रस्तांची सेवा,घरीच सुरू केले अन्नछत्र

सातारा व सांगली जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे कृष्णा – वारणा नद्यांना न भूतो न भविष्यती असा विशालकाय महापूर.. ...

पश्चिम महाराष्ट्रात महापुराचे थैमान, शिवसेना पक्ष प्रवेशात तर मंत्री सुभाष देशमुख पक्ष कार्यात व्यस्त

पश्चिम महाराष्ट्रात महापुराचे थैमान, शिवसेना पक्ष प्रवेशात तर मंत्री सुभाष देशमुख पक्ष कार्यात व्यस्त

कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरात कृष्णा, पंचगंगा आणि कोयना नद्यांच्या महापुराने थैमान घातल्याने  विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचं भान ...

सांगलीत बचावकार्या दरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू

सांगलीत बचावकार्या दरम्यान बोट उलटली, 14 जणांचा बुडून मृत्यू

सांगली :कोल्हापूर- सांगलीमध्ये महापुराने थैमान घातलं असतानाच बचावकार्यादरम्यान मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करताना ...

जम्मू-काश्मीरमधील स्थानिक राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी  भीतीचे वातावरण तयार करत आहेत-राम माधव

काश्मीर,100 हुन अधिक राजकीय नेते, कार्यकर्त्याना पोलिसांनी घेतले ताब्यात,वाचा सकाळच्या हेडलाईन

खबर जगाची सकाळच्या सुपरफास्ट हेडलाईन वृत्तसंकलन:गुरुराज माशाळ श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 च्या तरतुदी हटवल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत ...

सांगली जिल्ह्यात 67 हजारहून अधिक व्यक्ती, 21 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन

सांगली जिल्ह्यात 67 हजारहून अधिक व्यक्ती, 21 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन

सांगली जिल्ह्यात 67 हजारहून अधिक व्यक्ती, 21 हजारहून अधिक जनावरांचे पुनर्वसन :- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी सांगली : सांगली जिल्ह्यात ...