वाढता कोरोना: ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर ;वाचा सविस्तर-
Covid-19 new guidelines in Maharashtra: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला ...
Covid-19 new guidelines in Maharashtra: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला ...
राज्यातील निर्बंध ३१ जानेवारी पर्यंत लागू, ठाकरे सरकारचा निर्णय ग्लोबल न्यूज: एकीकडे कोरोनाचे संकट निवळत असताना दुसरीकडे ब्रिटनहून आलेल्या नव्या ...
ग्लोबल न्यूज : राज्यातील 31 डिसेंबर 2019 पर्यंत दाखल झालेले राजकीय व सामाजिक खटले मागे घेण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ...
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला ; अतिवृष्टी पॅकेज मधील 2297 कोटी निधीच वितरण नागपूर - परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी सरकारकडून ...
शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचं काम ठाकरे सरकारने केले आहे - प्रवीण दरेकर विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ...
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. दिवाळीआधी सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत व पुर्नवसन मंत्री विजय ...
संयमी ठाकरे सरकारच्या आक्रमक पवित्र्याने भाजपाच्या आयारामांच्या गोटात घबराट! रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेमुळे देशभरातील भाजप नेत्यांना जोरदार राजकीय ...
मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी योजना राबविण्यास मान्यताजाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय एका क्लीकवर केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा ...
राज्यातील ठाकरे सरकार स्वतःच्या अहंकारातून जनतेचे नुकसान करत आहे: आमदार आशिष शेलार मुंबई: मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ...
मुंबई : यापूर्वी आरोग्य विभागाने वेळोवेळी समिती नेमून उपचारांच्या सुविधापासून करोनासाठीच्या वेगवेगळ्या चाचण्यांचे दर कमी केले आहेत. आता करोना रुग्णांसाठी ...
मराठा समाजातील विद्यार्थी व युवकांना ठाकरे सरकारचा दिलासा; घेतले हे महत्वाचे निर्णय ग्लोबल न्युज: मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा ...
मुंबई : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वपूर्ण निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. यात फडणवीस सरकारने ...
कुठल्याही अटीशर्तींविना शेतकऱ्यांचे एवढे कर्ज होणार माफ… दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी पिचलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा ...
मुंबई : – राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आज अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यात ...
मुंबई: महाराष्ट्र विकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावर बसले. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर ...