हेमंत बिस्व सरमा यांनी याआधी म्हटलं होतं की, आसाम एक पर्यटन स्थळ आहे, राज्याची ही एक वेगळी ओळख आहे. राज्यात अनेक चांगली हॉटेल्स असून तिथे येऊन कुणीही थांबू शकतं. महाराष्ट्राचे आमदार येऊन राहत आहेत याबद्दल मला काही माहिती नाही. इतर राज्यातील आमदारही इथे यऊन राहू शकतात.
आसामचे सीएम ठाकरेंना म्हणतायेत 'तुम्ही पण इकडे या ' सध्या महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरु असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राच्या या सत्तानाट्यात ...