Saturday, May 28, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एसटी कर्मचारी संपाला ब्रेक लागणार का? आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

by Team Global News Marathi
February 22, 2022
in महाराष्ट्र
0
एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय, मागितली परवानगी
ADVERTISEMENT

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या अनेक महिन्यापासून संपूर्ण राज्यभरातील एसटी कर्मचारी आंदोलन करत असून अद्याप या आंदोलनातून तोडगा निघालेला नाहीये मात्र दुसरीकडे या आंदोलनामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण, संपावर तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहावालावर आज मुंबई उच्च न्यायलयात सुनावणी होणार आहे. विलिनीकरणासंदर्भात आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर आंदोलन चिघळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

विलिनीकरणाबााबत समितीच्या अहवालात नेमक्या काय शिफारशी आहेत? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार का? कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे. संपचा तिढा कायम असताना आज न्यायालयात काय निर्णय होणर याकडे कामगारांबरोबरच प्रवाशांचे देखील लक्ष लागले आहे.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी | इंडिया बुल्सच्या मुंबईतील मालमत्तांवर ‘ईडी’चे छापे

Next Post

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल – आदित्य ठाकरे

Next Post
पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल – आदित्य ठाकरे

पर्यावरण रक्षणाच्या कामात देशात महाराष्ट्र आदर्शवत होईल - आदित्य ठाकरे

Recent Posts

  • केंद्र सरकारची मोठी घोषणा!! शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख !
  • ईडीने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात ; बच्चू कडूंची थेट केंद्र सरकारवर टीका
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरु
  • ‘शिवछत्रपती’ हे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत, आम्हांला तोंड उघडायला लावू नका
  • शरद पवारांचं बाहेरुनच गणपती दर्शन, मनसेने जुना संदर्भ देत लागवला टोला

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group