Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेला टोमणे मेळाव्यासाठी परवानगी द्यावी, मनसे नेत्याने लगावला टोला

by Team Global News Marathi
September 20, 2022
in राजकारण
0
शिवसेनेला टोमणे मेळाव्यासाठी परवानगी द्यावी, मनसे नेत्याने लगावला टोला

 

दसरा मेळाव्याचे मुद्द्यावरून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात वाद सुरु असताना आता या वाढत मनसेने उडी घेत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शिवसेनेला टोमणे मेळाव्यासाठी परवानगी द्यावी, असे ट्वीट मनसेनेते गजानन काळे यांनी केले आहे. मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नका, असे म्हणत गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

‘मुंबई मनपा व राज्यसरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर टोमणे मेळाव्यासाठी परवानगी देवून टाकावी. तसेच खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये. तसेही यावेळची स्क्रिप्ट बारामती वरून येणार आहे. अबू आझमी व ओवेसी स्टेजवर असणार आहेत का?’, असा प्रश्न गजानन काळे यांनी उपस्थित केला आहे.

तर दसरा मेळाव्यावरुन राज्यात राजकारण चांगलच तापल आहे. शिंदे गट आणि मुळ शिवसेना दसरा मेळावा घेणार आहेत. शिंदे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी बीकेसी मैदान मिळाले. मात्र शिवसेनेच्या परवानगी अर्जावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. दरम्यान शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ आज मुंबई पालिकेच्या जी नॉर्थ कार्यालयात जाणार आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याबाबत निर्णय न झाल्यामुळे सेना आता आक्रमक झाली आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
“भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला, म्हणून त्यांचे विचारही सडलेले” रामदास कदमांची टीका

“भास्कर जाधवांचा मेंदू सडलेला, म्हणून त्यांचे विचारही सडलेले” रामदास कदमांची टीका

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group