Sunday, August 14, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प महत्वपूर्ण

by Team Global News Marathi
July 9, 2022
in महाराष्ट्र
0
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन प्रकल्प महत्वपूर्ण
ADVERTISEMENT

 

राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचं, शेतकरी बांधवांचं मोठं योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. त्यामुळं या स्मार्ट प्रकल्पाला गती द्यावी, त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात यावं, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबवण्यात यावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविल्यामुळं राज्यातील शेतकरी बांधवांची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात यावा. या प्रकल्पाला शासन स्तरावरुन आवश्यक असणारी सर्व मदत करण्यात येईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे-फडणवीस यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट तब्बल रात्री २ पर्यंत सुरु होती बैठक

Next Post

पाऊस थकला वारकरी नाहीत ,सलाम वारकरी माउलींना

Next Post
पाऊस थकला वारकरी नाहीत ,सलाम वारकरी माउलींना

पाऊस थकला वारकरी नाहीत ,सलाम वारकरी माउलींना

Recent Posts

  • स्टॉक मार्केटचे ‘बिग बुल’ राकेश झुनझुनवाला यांचं निधन
  • शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटेंचे अपघाती निधन; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात
  • शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यघटनेचा अवमान; राष्ट्रवादीचा सर्वोच्च न्यायालयात दावा
  • कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया – चंद्रकांतदादा पाटील
  • शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात?

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group