Monday, May 23, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्वच आमदार श्रीमंत नाहीत; त्यामुळे घरं बांधून दिली त्यात गैर काय?

by Team Global News Marathi
March 26, 2022
in महाराष्ट्र
0
सर्वच आमदार श्रीमंत नाहीत; त्यामुळे घरं बांधून दिली त्यात गैर काय?
ADVERTISEMENT

 

मुंबई | आपण जवळपास ३०० आमदारांसाठी मुंबईत घरे देणार आहोत, अशी घोषणाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. मात्र, मनसेसह अनेकानी या निर्णयाला विरोध केला आहे. मुंबईत आमदारांसाठी आमदार निवास असताना घरं कशासाठी? असा सवाल उपस्थित होत आहे. तर, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. तर, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही हा खर्च कुणाच्या सांगण्यावरुन, असा सवाल विचारला आहे. एकूणच आमदारांच्या घरांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयावरुन गोंधळ उडाला असून सर्वसामान्यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

शिवसेनेच्या नेत्या महाविकास आघाडी सरकारने आमदारांना मुंबईत घरे देण्याच्या निर्णयावरून जनतेतून विविध प्रतिक्रिया येत असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या मुद्द्याचे समर्थन केले आहे. सर्वच आमदार श्रीमंत नाहीत. काही ठराविक आमदारच श्रीमंत आहे. त्यामुळे गरीब आमदारांना घरे बांधून दिली तर त्यात गैर काय, असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.

ADVERTISEMENT

काय म्हणाले देशपांडे
”नेमकं सरकारला साध्य काय करायचंय? की तुमचं सरकार डळमळीत होतंय, म्हणून आमदारांना आमिष दाखवण्याचा हा प्रकार आहे? मुळात या प्रकाराची गरज काय? जनतेच्या पैशाच्या जीवावर मजा लुटणारे तुम्ही कोण? यासाठी सरकारने सार्वमत घेऊन लोकांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्यानंतरच यावर निर्णय घ्यावा. जनता सूज्ञ आहे. जनता नक्कीच याला विरोध करेल”, असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

किरीट सोमय्यांचा कोकण दौरा, आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिल्या नोटीस

Next Post

मोठी बातमी | सत्यजित कदम यांच्या उमेदवारीवर काँग्रेसचा आक्षेप, मात्र छाननीत ठरला वैध

Next Post
कोल्हापूर पोटनिवडणूक | जाधव, कदम उद्या भरणार अर्ज, शक्तीप्रदर्शनासाठी जय्यत तयारी

मोठी बातमी | सत्यजित कदम यांच्या उमेदवारीवर काँग्रेसचा आक्षेप, मात्र छाननीत ठरला वैध

Recent Posts

  • राजस्थान, केरळपाठोपाठ महाराष्ट्र सरकारही व्हॅट कपात करणार? राऊत म्हणताय की,
  • तू कोण आहेस? औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
  • ‘निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
  • भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना जोरदार टोला
  • झारीतील शुक्राचार्य नक्की कोण?; राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंची खळबळजनक फेसबुक पोस्ट

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group