Sunday, August 14, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सांगली-कोल्हापुरातील पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

by Team Global News Marathi
July 8, 2022
in महाराष्ट्र
0
”अजून चार पेन ड्राईव्ह पुढे येणार, आरोप झाला की ते बाहेर काढू”
ADVERTISEMENT

 

पाण्याचा कायमच प्रश्न असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एक आंनदाची बातमी आहे. आता सागंली आणि कोल्हापुरातील पुरातील पाण्याचा योग्य वापर होणार असून हे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सांगली आणि कोल्हापुरातील जिल्ह्यात वारंवार पूर येतो. त्यांच्या पाण्याचा पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

पाणीवाटपाचा कायदा पुराच्या पाण्याला लागू होत नाही, म्हणून हे सांगली कोल्हापुरातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार आहे. बोगदे तयार करून हे पाणी मराठवाड्यात नेण्यात येणार आहे. या प्रकल्पाला निधी देण्यासाठी जागतिक बँकेनेही सहमती दर्शवली आहे.

ADVERTISEMENT

तसेच जे पाणी समुद्रात वाहून जाते आणि जे पाणी आपण वापरू शकत नाही ते पाणी गोदावरी नदीत सोडण्याचा निर्णय सरकारने अगोदरच घेतला होता. पण हे काम काही दिवसांपासून रखडले होते. हा प्रकल्प परत सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे मराठवाड्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

“आता वाघाची गरूड झेप, महाराष्ट्र शिवसेनेच्या कवेत येणार” – संजय राऊत

Next Post

‘एक-दोन लोक पळून गेले म्हणजे शिवसेना संपत नाही, हे कृत्रिम वादळ’ – संजय राऊत

Next Post
‘एक-दोन लोक पळून गेले म्हणजे शिवसेना संपत नाही, हे कृत्रिम वादळ’ – संजय राऊत

'एक-दोन लोक पळून गेले म्हणजे शिवसेना संपत नाही, हे कृत्रिम वादळ' - संजय राऊत

Recent Posts

  • शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यघटनेचा अवमान; राष्ट्रवादीचा सर्वोच्च न्यायालयात दावा
  • कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया – चंद्रकांतदादा पाटील
  • शिंदे गटातील नाराज आमदार पुन्हा शिवसेनेच्या संपर्कात?
  • ब्रासबॅण्डच्या सुरात तिरंगा यात्रा, भारतमातेच्या जयजयकारात प्रभात फेरी!
  • एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना या प्रकरणात मिळाली क्लीन चिट !

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group