Monday, January 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

राज्यात प्रशासकीय कामं रखडली, मुख्यमंत्री दिल्ली वाऱ्या करताहेत

by Team Global News Marathi
July 26, 2022
in महाराष्ट्र
0
कोरोना लसीकरण राज्याच्या तिजोरीवर पडणार भार, काँग्रेसने घेतला हा निर्णय !

 

मुंबई | परिस्थितीचा डाव साधायचा म्हणून सर्व काही केलं आहे. हेच चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून उघड होतं अशी खरमरीत टीका काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकारणी बैठकीत विधान केले होते की, छातीवर दगड ठेवत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना केले आहे.

आता याच विधानावरून विरोधकांनी आता भारतीय जनता पक्षाची राजकीय कोंडी करायचे ठरवले आहे. कालच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी याबाबत विधान करताना चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील टीका केली आहे.

चंद्रकांत पाटील मनातलं दुःख बोलले आहेत. जे मनात खरं आहे तेच ते बोलले आहेत त्यांनी भाजपचा मनात काय चाललं आहे ते स्पष्ट सांगितले आहे परिस्थितीचा डाव साधायचा म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं उघड केला आहे, अशी टीका थोरात यांनी करताना राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील टीका केली आहे.

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार नाही, दोनच मंत्री सर्व कारभार करत आहेत. यामुळे प्रशासन सुस्त झाले आहे. सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे तर दुसरीकडे अतिवृष्टीने अनेक भागात शेतकरी मध्ये असंतोष आहे. अशा परिस्थितीत कोणतीही थेट मदत अद्याप पर्यंत जाहीर झालेली नाही. मंत्रिमंडळ विस्तार नाही, अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या नाहीत प्रमोशन थांबले आहेत निर्णय घ्यायचे थांबले आहे मुख्यमंत्री मात्र वारंवार दिल्ली वारीला जात आहे अशी टीका थोरात यांनी केली आहे.

संकट असेल तर कोणीही सेफ होण्याचा प्रयत्न करेल, जालन्यात जाऊन भूमिका स्पष्ट करणार

“उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांची भाषा बोलू नये, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंना टोला

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
आम्ही शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही आणि सोडणार सुद्धा नाही – राजेश क्षीरसागर

आम्ही शिवसेना प्रमुखांना सोडलं नाही आणि सोडणार सुद्धा नाही - राजेश क्षीरसागर

Recent Posts

  • कोल्हापुरात धक्कदायक प्रकार शिक्षकानेच दाखवलं नववी-दहावीतील मुलींना पॉर्न व्हिडीओ
  • अभिनेत्री राखी सावंत हिच्यासाठी मराठमोळ्या अभिनेत्याची भावुक पोस्ट
  • महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्वरा भास्करचं ट्विट, झाली ट्रोल
  • “पुरक वातावरण नसल्यानेच उद्योग आले नाहीत,माझी PMO ला विनंती आहे की..”
  • चंद्रकांत खैरे यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वायरल, थेट बदलीसाठी घेतले इतके रुपये

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group