Friday, July 1, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा राणी बाग ते आझाद मैदान असा मोर्चा काढणार

by Team Global News Marathi
March 8, 2022
in मुंबई
0
” एनसीबीला तंबाखू आणि गांजामधला फरक कळत नाही याचं आश्चर्य वाटतं”
ADVERTISEMENT

 

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आता आक्रमक होताना दिसत आहे. ठाकरे सरकारकडून मलिकांचा त्वरित राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी उद्या मुंबईत भाजपा कडून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

शेलार म्हणाले, नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून मुंबईत उद्या भाजपचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान या मोर्चाला अद्याप मुंबई पोलीसांकडून परवानगी नाही. मात्र परवानगी न दिल्यास परवानगी शिवाय मोर्चा काढणार असल्याचे शेलार म्हणाले.

ADVERTISEMENT

तसेच मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. राणीची बाग ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे, मोर्च्यासाठी आम्ही अधिकृत परवानगी मागितली आहे. पोलीसांची भेट ही झाली आहे. मात्र जो पत्यंत राजीनामा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे शेलार म्हणाले. नवाब मलिकांवरची कारवाई सुडबुद्धीने नसून बोलणाऱ्यांची सडकी बुद्धी आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे.

मलिकांचा राजीनामा घेण्यात येत नाही. हा ठाकरे सरकारचा निर्लज्जपणा आहे, नवाब मलिक अटक प्रकरणी कोर्टाने सुद्धा यावर गंभीर स्वरुपाच्या नोंदी केल्या आहेत. याचा अर्थ न्यायलय सुद्धा सक्षमपणे काम करत आहे., केवळ लाचारी आणि मतांसाठी मलिकांचा राजीनामा घेत नाही असा आरोप शेलारांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार अँड आशिष शेलार यांच्या प्रश्नावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत घोषणा

Next Post

पुन्हा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

Next Post
पुन्हा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

पुन्हा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

Recent Posts

  • बंडखोरीनंतर शिवसेनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता
  • फडणवीसांनी अडीच वर्षांपूर्वीच मोठं मन दाखवायला हवं होतं
  • दोनशे बिहारी आणून.’, म्हणत कूकने अभिनेत्री माही विजला दिली धमकी
  • “फडणवीस हे एकनाथ शिंदेंचे उजवे हात, दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं”
  • शरद पवारांना इनकम टॅक्सची नोटीस; नेमकं काय आहे कारण?

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group