Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“आश्‍वासने न पाळल्याने काँग्रेसला वाईट दिवस आलेत”

by Team Global News Marathi
October 22, 2021
in राजकारण
0
राहूल गांधीच कॉँग्रेसला बुडवण्याचे काम करताहेत, ते असेपर्यंत आम्हाला काही करण्याची गरज नाही

 

उत्तरप्रदेश विधानसभा निडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे, तसेच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीं या सुद्धा उत्तरप्रदेश निवडणुकीत पूर्णपणे सक्रिय झाल्या आहेत. त्यातच आज बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी कॉंग्रेसवर पुन्हा टीका केली आहे .

त्या म्हणाल्या की, कॉंग्रेसने आजवर नेहमीच लोकांना भुलवणाऱ्या घोषणा केल्या परंतु त्या घोषणा किंवा आश्‍वासने त्यांनी कधीच पाळली नाहीत म्हणून या पक्षावर आज वाईट दिवस आले आहेत. आज कॉंग्रेसची जशी अवस्था झाली आहे तशीच गत भाजपचीही होणार आहे कारण त्यांनीही कधी आश्‍वासने पाळली नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी राज्यात कॉंग्रेस सत्तेवर आली तर महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांनी मोबाईल फोन आणि इलेक्‍ट्रीक स्कुटी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्या घोषणेवर प्रतिक्रीया देताना मायावती यांनी म्हटले आहे की त्यांच्या या आश्‍वासनावरही कोणाचा विश्‍वास बसणार नाही. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्षाने जशी आकर्षक घोषणा आणि आश्‍वासने देऊन लोकांची फसवणूक केली तसाच प्रकार सध्या कॉंग्रेस कडून सुरू आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
स्मार्टसिटीतील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे करा, शिवसनिनिकांची सोमय्यांकडे मागणी

स्मार्टसिटीतील घोटाळ्याची तक्रार ईडीकडे करा, शिवसनिनिकांची सोमय्यांकडे मागणी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group