Sunday, May 22, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जनतेने साधव व्हावं! किती भाजी आणि चिकन घेता यावरही ईडीची नजर’

by Team Global News Marathi
April 5, 2022
in महाराष्ट्र
0
कोल्हापूर कशाला गोव्यातील मतदारसंघांमध्ये ईडी चौकशी लावा – संजय राऊत
ADVERTISEMENT

 

राज्यात ईडीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यावर होत असलेल्या कारवाईवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रोखठोख भूमिका मांडत थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. तुम्ही भाजीची जुडी जरी विकत घ्यायला गेलात, तरी तुमच्यावर ईडीचं लक्ष आहे. काल किती चिकन घेतलं आणि आज किती चिकन घेतलं त्यावरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे आणि ताबडतोब ते ईडीला कळवतील. महाराष्ट्रताल्या जनतेने सावध राहिलं पाहिजे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या भोंगा वादावरही प्रतिक्रिया दिली आहे. देशात अनेक राज्यात अजूनही भोंगे उतरलेले नाहीत, तिथल्या हायकोर्टाचे आदेश असूनही अनेक भाजप शासित प्रदेशात आजही भोंगे आहेत. गोव्यातही भाजपचे दहा वर्षांपासून राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्येही भोंगे आहेत तसेच आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट सुचना दिल्या आहेत. त्याचं पालन होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातले सर्वपक्षीय आमदार आज दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील जे आमदार दिल्लीत उपस्थित आहेत त्या सर्वांना आमंत्रण आहे. सर्वपक्षीय आमदारांना चहापानांचा निमंत्रण असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे भोजन व्यवस्था आहे. आम्ही यजमान आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी असं खेळीमेळीचं वातावरण होतं. ते तसंच राहावं असं आम्हाला वाटतं असं संजय राऊत यांनी म्हटलं.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबई मनपा प्रशासक | शिवसेनेच्या ‘या’ योजनेऐवजी लागू होणार केंद्राची योजना

Next Post

चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले, नाना पटोले यांचा जोरदार टोला

Next Post
चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले, नाना पटोले यांचा जोरदार टोला

चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले, नाना पटोले यांचा जोरदार टोला

Recent Posts

  • राजस्थान, केरळपाठोपाठ महाराष्ट्र सरकारही व्हॅट कपात करणार? राऊत म्हणताय की,
  • तू कोण आहेस? औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
  • ‘निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
  • भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना जोरदार टोला
  • झारीतील शुक्राचार्य नक्की कोण?; राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंची खळबळजनक फेसबुक पोस्ट

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group