Monday, July 4, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“पहिल्या टप्प्यातच लोकांनी भाजपला झोपवले”, अखिलेश यादव यांचा दावा

by Team Global News Marathi
February 12, 2022
in देश विदेश
0
“पहिल्या टप्प्यातच लोकांनी भाजपला झोपवले”, अखिलेश यादव यांचा दावा
ADVERTISEMENT

 

उत्तरप्रदेश | पश्‍चिमी उत्तरप्रदेशात झालेल्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच तेथील लोकांनी भारतीय जनता पक्षाला झोपवले आहे. आता उर्वरित राज्यातही भारतीय जनता पक्षाचा सफाया होणार आहे असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रामपूर येथील प्रचार सभेत बोलताना केले.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

ते म्हणाले की, खोटे बोलण्याखेरीज भाजपचे लोक काहींच करू शकत नाहीत. त्यांचा नेता जितका मोठा तितका तो अधिक मोठे खोटे बोलतो असे ते म्हणाले. रामपूर मतदार संघात समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान हे निवडणूक लढवत असले तरी सध्या ते तुरुंगात आहेत. त्यांना म्हैस चोरीच्या खोट्या आरोपासारख्या कारणावरून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. ज्या मंत्रिपूत्राने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून दिवसा ढवळ्या शेतकऱ्यांची हत्या केली त्या मंत्रिपूत्राला जामीनावर सोडले गेले आहे आणि आझमखान यांच्या सारख्या आमच्या नेत्याला मात्र क्षुल्लक व खोटे मुद्दे उपस्थित करून तरूंगात डांबले गेले आहे.

ADVERTISEMENT

भाजपच्या या मनमानीला येथील जनताच आता उत्तर देईल असे ते म्हणाले. आझम खान यांच्यावर बकरी चोरी, म्हैस चोरी, पुस्तक चोरी यासारखे हास्यास्पद खटले दाखल आहेत असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या विरोधातील सारे खोटे खटले काढून टाकले जातील असेही त्यांनी नमूद केले.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची केशव उपाध्ये यांनी घेतली भेट

Next Post

कोर्टात न जाता राष्ट्रपतींकडे जाणं चुकीचं, शेलारांनी लगावला आघाडीला टोला

Next Post
भाजपा नेते आशिष शेलार यांची पुन्हा आघाडी सरकारवर घणाघाती टीका

कोर्टात न जाता राष्ट्रपतींकडे जाणं चुकीचं, शेलारांनी लगावला आघाडीला टोला

Recent Posts

  • सोशल मिडीयाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसेंची बदनामी, एकविरोधात तक्रार दाखल
  • ‘त्यांच्या’वर कारवाई होणारच, आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना ठणकावलं
  • ‘ माझं तुमच्यावर प्रेम होतं’ तो बंडखोर शिवसेना आमदार समोर येताच आदित्य ठाकरे भावूक
  • आम्ही बंड नव्हे तर उठाव केलाय : गुलाबराव पाटील गरजले !
  • ‘फडणवीसांचं कामच त्यांना अडचणीत आणतंय’; थोरातांनी लगावला टोला

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group