Saturday, May 28, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत” – हसन मुश्रीफ

by Team Global News Marathi
March 13, 2022
in महाराष्ट्र
0
महाविकास आघाडीसोबत १९० आमदार! हसन मुश्रीफ यांनी दिले भाजपाला आव्हान
ADVERTISEMENT

 

महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची आठवण सांगताना ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही चारोळी करून दाखवली आणि कार्यक्रमात एकच हशा पिकला. इस्लामपूर पंचायत समितीच्या आवारातील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्ध पुतळ्याचे अनावरण आणि शिक्षण विभागाच्या ई-लर्निंग डिजिटल स्टुडिओचे उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT
Hasan-Mushrif

मुश्रीफ म्हणाले की, २०१९च्या विधानसभा निवडणुकानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अडीच वर्ष मुख्यमंत्री हा शब्द भाजपने पाळला नाही.त्यामुळे शरद पवाराच्या चाणक्यनीतीने आणि जयंत पाटील यांच्या सहकार्याने राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. मात्र या सत्ता स्थापनेच्या घडामोडी ज्या महिन्यात घडत होत्या.

त्या २०१९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात ‘बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत!’ अशी परिस्थिती होती असे ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.मुश्रीफ म्हणाले की, २०१९ साली विधानसभेच्या निवडणूका झाल्या आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे १०५ आणि शिवसेना पक्षाचे ५६ आमदार निवडून आले. या दोन्ही पक्षाची निवडणूकपूर्व युती होती.

ADVERTISEMENT

असं सगळं चित्र असताना राष्ट्रवादी पक्षाची पुन्हा सत्ता येईल असं वाटले नव्हते. आपल्याला पुन्हा ५ वर्ष विरोधी पक्ष म्हणून काम करावं लागणार अशी धारणा जवळपास सर्व राष्ट्रवादीच्या नेत्याची झाली होती. पण राष्ट्रवादी पक्ष पुन्हा विरोधी बाकावर बसावा हे बहुतेक नियतीला मान्य नव्हते. २०१९ सालच्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील राजकारणात बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडत गेल्या.

तसेच त्या ऑक्टोबर महिन्यात फार मोठा पाऊस पडत होता. आपल्याला विरोधी पक्षात बसावे लागणार असे वाटत असल्याने राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार मुंबईला न जाता त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात होते. त्यावेळी प्रचंड पाऊस राज्यात पडत होता. त्यावेळी बाहेर पडला की पाऊस अन् टीव्ही लावला की संजय राऊत अशी परिस्थिती होती असे मुश्रीफ म्हणाले.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस पथक सागर बंगल्यावर, मंत्री आदित्य ठाकरे म्हणतायत की

Next Post

राशिभविष्य ; कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी वाचा सविस्तर-

Next Post
राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

राशिभविष्य ; कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी वाचा सविस्तर-

Recent Posts

  • केंद्र सरकारची मोठी घोषणा!! शेतकऱ्यांना मिळणार 15 लाख !
  • ईडीने भाजपचा झेंडा घेऊन धाडी टाकाव्यात ; बच्चू कडूंची थेट केंद्र सरकारवर टीका
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची शिवसैनिकांकडून जोरदार तयारी सुरु
  • ‘शिवछत्रपती’ हे कुणा एकट्याच्या मालकीचे नाहीत, आम्हांला तोंड उघडायला लावू नका
  • शरद पवारांचं बाहेरुनच गणपती दर्शन, मनसेने जुना संदर्भ देत लागवला टोला

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group