Thursday, September 28, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोदींच्या सभांसाठी 2700 बसेस भरून माणसे आणली मात्र भाडंच दिल नाही

by Team Global News Marathi
November 17, 2022
in नवी दिल्ली
0
मोदींच्या सभांसाठी 2700 बसेस भरून माणसे आणली मात्र भाडंच दिल नाही

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑक्टोबर महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये तीन सभा झाल्या. या सभांना मोठी गर्दी व्हावी म्हणून सत्ताधारी भाजपने तब्बल 2728 बसेस भरून माणसे गोळा करून आणली खरी, पण त्या गाडय़ांचे अद्याप भाडे दिलेले नाही.त्यामुळे हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने (एचआरटीसी) संबंधित जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 14 कोटी रुपयांचे बिल पाठवले आहे.

हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी 5 आणि 13 ऑक्टोबर रोजी तीन सभा आयोजित केल्या होत्या. त्या भव्यदिव्य करण्यासाठी मोठी गर्दी व्हावी म्हणून एचआरटीसीच्या बस भरून हजारो माणसे आणली. त्याचे भाडे जवळपास 14 कोटी रुपये झाले आहे. 5 ऑक्टोबरला बिलासपूरमधील सभेसाठी एचआरटीसीने 1597 बसेस पाठवल्या होत्या.

या सर्व गाड्यांचे भाडे 7 कोटी 13 लाख, उना येथे गेलेल्या 422 बसचे 2 कोटी तर चंबा येथील सभेसाठी गेलेल्या 709 बसचे 5 कोटी 79 लाख रुपये भाडे झाले आहे. सभा होऊन दीड महिना उलटत आला तरी अद्याप गाडय़ांचे भाडे न मिळाल्याने एचआरटीसी व्यवस्थापनाने संबंधित जिल्हा प्रशासनाकडे बिले पाठवली आहेत. आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी थेट केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
संजय राऊतांनी जागवल्या बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणी

संजय राऊतांनी जागवल्या बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणी

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group