Monday, May 23, 2022
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’, रामदास आठवले यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

by Team Global News Marathi
March 15, 2022
in राजकारण
0
शेतकरी कायदे हे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठीच आणले आहेत -रामदास आठवले
ADVERTISEMENT

 

राज्यात घडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधात बसलेल्या भारतीय पूजनात पक्षामध्ये वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते तसेच विविध मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारला पुरेपूर घेरण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे अशातच आता मोदी सरकारच्या मंत्री मंडळात मंत्री असलेल्या एका नेत्याने थेट महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमधील केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही मागणी केली आहे.

DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur DK Technos is Best IT Company In Solapur
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबतची आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून मागणी करणार असल्याचं आठवलेंनी म्हटलं आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी थेट अशाप्रकारची मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रामदास आठवले नेमकं काय म्हणाले? “महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठा संघर्ष बघायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा गैरसमज आहे की भाजपचं सरकार दिल्लीमध्ये आहे. सरकार ईडीला सांगून आमच्यावर कारण नसताना कारवाई करायला लावत आहे, अशी त्यांची तक्रार आणि भावना आहे. पण ईडीसोबत आमचा काही संबंध नाही, संबंधित यंत्रणा केंद्राच्या अंतर्गत असली तरी त्यांना स्वतंत्र अधिकार आहे. त्यांना तपासाबाबतचं स्वातंत्र्य आहे. ईडी ज्यांचा तपास करत आहेत ते किंवा ज्यांच्याविरोधात कारवाई करत आहे ते चुकीचं असेल तर त्यांनी कोर्टात जायला हवं. तसेच त्यांनी त्याबाबतचा पुरावा ईडीला द्यायला हवा”, असं रामदास आठवले म्हणाले.

ADVERTISEMENT

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tech Drift Solutions Tech Drift Solutions Tech Drift Solutions
ADVERTISEMENT
Previous Post

‘दाऊदच्या बिल्डिंगवर कारवाईची हिंमत नाही, पण राणेंच्या बंगल्यावर.. आशिष शेलारांची घणाघाती टीका

Next Post

भगवंत मान आज घेणार पंजाबच्या मुख्यंमत्री पदाची शपथ, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राहणार उपस्थित

Next Post
भगवंत मान आज घेणार पंजाबच्या मुख्यंमत्री पदाची शपथ, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राहणार उपस्थित

भगवंत मान आज घेणार पंजाबच्या मुख्यंमत्री पदाची शपथ, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राहणार उपस्थित

Recent Posts

  • राजस्थान, केरळपाठोपाठ महाराष्ट्र सरकारही व्हॅट कपात करणार? राऊत म्हणताय की,
  • तू कोण आहेस? औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
  • ‘निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला
  • भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचा शरद पवारांना जोरदार टोला
  • झारीतील शुक्राचार्य नक्की कोण?; राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंची खळबळजनक फेसबुक पोस्ट

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group