Saturday, September 23, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“जय शाह यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये ते देशातच ठेवावं”

by Team Global News Marathi
October 19, 2022
in राजकारण
0
“जय शाह यांनी क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये ते देशातच ठेवावं”

 

नवी दिल्ली | आशिया चषक स्पर्धेचा थरार २०२३ मध्ये पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. अशातच मंगळवारी बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शाह यांनी या आगामी स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या धरतीवर होणारा पुढील आशिया चषक त्रयस्थ ठिकाणी खेळविण्याची आमची मागणी असेल. असे जय शाह यांनी म्हटले.

यापूर्वी 2008 साली भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर या शेजारील राष्ट्रांमध्ये ना दौरे झाले ना कोणतील मालिका झाली. मुंबईवरील दहशदवादी हल्ल्यानंतर भारताने शेजाऱ्यांशी संबंध तोडले. केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळतात. बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट करताच पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर सडकून टीका केली असून नाराजी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, भारत-पाकिस्तानचा सामना जगात सर्वाधिक पाहिला जाणारा सामना आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये राजकारण न आणता दोन्ही देशांनी एकमेकांच्या धरतीवर क्रिकेट खेळायला हवे असे पाकिस्तानच्या संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने म्हटले. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी येत आहेत. अलीकडेच ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या संघानी पाकिस्तानात मालिका खेळली आहे. भारतीय संघ पाकिस्तानात आला नाही म्हणून आम्ही क्रिकेट खेळणे सोडून देणार नाही पण येणाऱ्या पिढीचे नुकसान होणार आहे, असे अकमलने अधिक म्हटले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
संजय शिरसाठ यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुगालयात जाऊन घेतली भेट

संजय शिरसाठ यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुगालयात जाऊन घेतली भेट

Recent Posts

  • राज्यावर पुढचे ३-४ तास अस्मानी संकट; मुंबई, ठाण्यासह या भागांना मुसळधार पावसाचा इशारा
  • 13 लाख एलआयसी एजंट आणि एक लाख कर्मचाऱ्यांना सरकारची भेट ,अर्थ मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
  • आमच्या पप्पांनी गणपती आणला’, वडापावची गाडी चालविणारे गीतकार, चिमुकले गायक प्रसिद्धीपासून दूर…
  • राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार ,आय एम डी कडून 24 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट….
  • कळंब येथे 28 ऐवजी 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group